भविष्यात कार्बनमुक्त आणि अपघातविरहित वाहतूक व्यवस्था उभारण्यावर भर देणार ! – डॉ. रेजी मथाई

‘सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स इंडिया’ आणि ‘ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’ यांच्या संयुक्त विद्यमाने ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील भविष्यात येणार्‍या नवप्रवाहांवर विचारमंथन करण्यासाठी ‘ऑटोमोटिव्ह फ्युचर ट्रेंड्स’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रथोत्सवाच्या वेळी श्री. कृष्णा आय्या यांचे भावजागृती होण्याविषयी झालेले चिंतन !

२२.५.२०२२ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त रथोत्सव साजरा करण्यात आला, त्या वेळी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात राहून साधना करणारे श्री. कृष्णा आय्या यांची ‘रथोत्सवाच्या वेळी पटकन भावजागृती का झाली ?’, याविषयी त्यांच्या लक्षात आलेली सूत्रे येथे दिली आहेत.

साधनेनेच मनातील अनावश्यक विचार न्यून होतात आणि आनंद मिळतो !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

रंगपंचमीचा सण भारी, भक्तीरंगात रंगला श्रीहरि ।

क्षणोक्षणी व्याकुळ होई राधा, जळी स्थळी दिसे तिला कान्हा ।
अकस्मात् तो समोर येता, शुद्ध हरपून पहात राहे त्याला राधा ।।

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अखंड कृपा अनुभवणार्‍या आणि स्वतःच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चरणी अनन्यभावे कृतज्ञता व्यक्त करणार्‍या नवी मुंबई येथील श्रीमती ललिता गोडबोले !

गुरुदेवांनी सांगितल्यानुसार ‘या जन्मातील माझी साधना प्रारब्धभोग संपवण्यासाठी, तसेच या आणि पुढच्या जन्मी परम पूज्यांचे चरण घट्ट धरण्यासाठी शक्ती मिळवण्यासाठी आहे’, याची जाणीव होणे

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील ११० उमेदवारांचे अर्ज वैध !

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या उमेदवारी अर्जांच्या पडताळणीमध्ये राज्यातील ५ मतदारसंघांतून एकूण १८१ अर्ज प्राप्त झाले होते. यांतील ११० उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाद्वारे ही माहिती देण्यात आली.

मंदिरांच्या जत्रा, उत्सव यांमध्ये हिंदूंखेरीज इतरांना दुकाने लावण्यास अनुमती देऊ नका !

बेंगळुरूसह अनेक जिल्ह्यांमध्ये हिंदु देवस्थानाची जागा अवैधरित्या लाटून तिथे अन्य धर्मियांनी पावित्र्य हनन करणारी दुकाने थाटली असल्याचे अनेक ठिकाणी लक्षात आले आहे.

कराड येथे अवैध पशूवधगृहावर पोलिसांची कारवाई !

गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही गोतस्करी चालूच आहे. यातून कायद्याचे अथवा पोलिसांचे कोणतेच भय गोतस्करांना वाटत नाही, हे लक्षात येते. पोलीस धाक कधी निर्माण करणार ?

औंध (पुणे) जिल्हा रुग्णालयातील २ परिचारिका दोषी आढळल्याने निलंबित !

औंध जिल्हा रुग्णालयातील २ परिचारिका रुग्णांना चुकीच्या रक्तगटाचे रक्त संक्रमण केल्याप्रकरणी दोषी आढळल्याने जिल्हा शल्यचिकित्सकांनी त्यांना निलंबित केले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने याची नोंद घेत ..

Goa Temple Theft : दुर्भाट येथील श्री साई मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी पळवली !

चोरट्यांनी दानपेटी डोंगरावर नेऊन फोडली आणि आतील नाणी वगळता सर्व नोटा पळवल्या. मंदिराचे पुजारी त्यांच्या गावी गेल्याने आणि मंदिरात कुणी नसल्याची माहिती चोरट्यांना असल्याने त्यांनी ही चोरी केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.