गणेशोत्सवात ४ दिवस मध्यरात्री १२ पर्यंत ध्वनीक्षेपकाचा वापर करण्याची अनुमती !

यंदा गणेशोत्सवात ४ दिवस मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास जिल्हाधिकार्‍यांनी अनुमती दिली आहे. वर्षभरातील १५ दिवस सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास अनुमती देण्यात येते.

मराठा सर्वेक्षण अहवाल राज्यशासनाकडे सादर !

‘राज्य सरकारने मराठा आरक्षण अधिसूचना आणि आरक्षणासंबंधित इतर सूत्रांवर चर्चा करण्यासाठी एक दिवसीय २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावले आहे. त्यात राज्य मागासवर्गाचा मराठा सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात येईल

यवतमाळ येथे अपघातामुळे ६ गोवंशियांची तस्करी उघड !

गोवंशहत्या बंदी कायदा असतांनाही होणार्‍या गोतस्करीच्या घटना गोवंशियांचे हत्यारे उद्दाम झाल्याचे दर्शवतात !

१९ आणि २० फेब्रुवारीला ‘रत्नागिरी औद्योगिक महोत्सव’

नवउद्योजकांसह ‘पीएम् विश्वकर्मा योजने’चा लाभ स्थानिकांना मिळवून देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये केवळ २ वर्षांमध्ये ३०१ शस्त्र परवाने !

वर्ष २०१० ते २०२० या कालावधीमध्ये ३७९ जणांना रिव्हॉल्व्हरचे शस्त्र परवाने देण्यात आले आहेत, तर जानेवारी वर्ष २०२२ ते १५ फेब्रुवारी २०२३ म्हणजे केवळ २ वर्षांमध्ये ३०१ शस्त्रपरवाने देण्यात आले

पुणे येथे खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी देत तरुणांकडून ५ लाख रुपये घेतले !

महाविद्यालयीन तरुण वैभवसिंग चौहान याला गांजा विक्रीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत त्याच्याकडून ४ लाख ९८ सहस्र रुपये उकळले.

चिपळूण येथे माजी खासदार नीलेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक

जाधव समर्थक कार्यकर्त्यांनी चिपळूण पोलिसांना निवेदन देत नीलेश राणे यांची सभा रहित करण्याची मागणी केली होती.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : धनगर समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षण नाही !; २ बांगलादेशींना तळोजा येथून अटक !

मुंबई उच्च न्यायालयाने ‘धनगर समाजाला अनुसूचित जाती (एस्.टी.) प्रवर्गातून आरक्षण मिळावे’, ही मागणी फेटाळून लावली आहे.

 कळवंडे धरण दुरुस्ती होत नसल्याले १० सहस्र ग्रामस्थांचा आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय !

पायाभूत सुविधांसाठी जनतेला पुन: पुन्हा आंदोलन करावे लागणे आणि निवडणुकीवर बहिष्कार टाकायला लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

विविध विकास निर्देशांकात रत्नागिरी जिल्हा राज्यात पहिला

जिल्ह्यात असणार्‍या रस्त्यांची लांबी, पक्क्या घरांची संख्या, बँकांची संख्या याविषयीचे निकष होते. या माहितीच्या आधारावर गोखले अर्थशास्त्र संस्थेने जिल्ह्यांच्या कामगिरीचे विश्लेषण केले होते.