शासकीय नियमांचे कठोर पालन करणारे लालबहादूर शास्त्री !
आज, ११ जानेवारी २०२३ या दिवशी लालबहादूर शास्त्री यांचा स्मृतीदिन आहे. त्या निमित्ताने त्यांच्या जीवनातील एक हृद्य प्रसंग प्रस्तुत करीत आहोत…
आज, ११ जानेवारी २०२३ या दिवशी लालबहादूर शास्त्री यांचा स्मृतीदिन आहे. त्या निमित्ताने त्यांच्या जीवनातील एक हृद्य प्रसंग प्रस्तुत करीत आहोत…
कोणत्याही मोठ्या रोगामुळे आलेला थकवा यांमध्ये अडूळसा, कडूनिंब, निर्गुंडी यांपैकी कोणत्याही एका वनस्पतीची मूठभर पाने अंघोळीच्या गरम पाण्यामध्ये घालून अंघोळ करावी. शक्य असल्यास अंघोळीसाठी पाणी तापवतांनाच त्यामध्ये पाने घालावीत.
१० जानेवारी या दिवशी आपण ‘तटबंदी पाडून वाढवण्यात आले आहे चंदनगडावर दर्ग्याचे अतिक्रमण !’, याविषयीचा लेख वाचला. आज ‘वंदनगडावर वाढवण्यात येत आहे इस्लामचे धार्मिक प्रस्थ !’ याविषयीची माहिती देत आहोत. (लेखमालेचा अंतिम भाग)
‘अन्य भाजीपाल्याप्रमाणे विटांच्या वाफ्यात किंवा मोठ्या ड्रममध्ये लिंबू, पेरू, सीताफळ, डाळिंब, चिकू, आंबा इत्यादी फळझाडांची कलमे सहज लावता येतात. काळजी नियमित घेतल्यास साधारण एक ते दीड वर्षात या झाडांना फळधारणा होऊ लागते.
सरकारने येणार्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन निसर्गदेवता, पंचमहाभूते यांना शरण जाऊन नैसर्गिक संकटांना तोंड देण्यासाठी सज्ज कसे रहायला हवे ? हेही जनतेला शिकवणे आवश्यक आहे.
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
अत्याळ, तालुका गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर येथील साधिका सौ. कल्पना मारुति पाटील यांची मोठी बहीण आणि भाचा यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.
१० जानेवारी २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात कु. रेणुका कुलकर्णी यांना शिकायला मिळालेली सूत्रे जाणून घेतली. आज त्यांनी सेवा करतांना केलेल्या भावाच्या स्तरावरील प्रयत्नांविषयी जाणून घेऊया.
साधकांनी ‘मला त्रास नाही किंवा काही होणार नाही’, असे गृहीत न धरता नामजपादी उपायांना महत्त्व देणे’, ही काळाची आवश्यकता आहे.’
आरंभिक साधनेनंतर पुढे प्रगतीसाठी व्यक्तिगत प्रयत्न अत्यावश्यक असतात. मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न अगदी एकट्यानेच करावे लागतात आणि मोक्षप्राप्ती केवळ त्या एकट्यालाच होते.