सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम : लेखांक ६३

‘अन्य भाजीपाल्याप्रमाणे विटांच्या वाफ्यात किंवा मोठ्या ड्रममध्ये लिंबू, पेरू, सीताफळ, डाळिंब, चिकू, आंबा इत्यादी फळझाडांची कलमे सहज लावता येतात. झाड वाढल्यानंतर अधून-मधून मोठ्या फांद्यांची छाटणी करत राहिल्यास यांचा आकार मर्यादित रहातो. नियमित जीवामृत देणे, पालापाचोळ्याचे आच्छादन करणे (भूमी झाकणे) अशी काळजी नियमित घेतल्यास साधारण एक ते दीड वर्षात या झाडांना फळधारणा होऊ लागते.’
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (३.१.२०२३)
आम्ही (भारत) अमेरिका आणि युरोप यांना ऐकत नाही, मग तुम्ही कोण ?
कॉकरोच वक्तव्य ते भारतविरोधी कथानकांचे जाळे : मानसिक युद्ध पालटत्या जगाचे !
‘धर्मादाय’ रुग्णालये कागदावर, प्रत्यक्षात मात्र गरिबांची लूट !
भारताच्या उत्पादन क्षेत्रासाठी आनंदाची बातमी !
अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !