।। श्रीकृष्णाय नम: ।।

सामुहिक नामजप, देवतांचे सण-उत्सव साजरे करणे, कुटुंब आणि इष्टमित्रांसह तीर्थयात्रा इत्यादी धार्मिक कार्ये देवतांना प्रसन्न करण्यासाठी केली जातात. ही केल्याने चांगले संस्कार, सात्विक वृत्ती, ईश्वराविषयी आवड सर्वांच्या मनामध्ये रुजण्यात सहाय्य होते. ही आरंभिक साधना असते.
पुढे प्रगतीसाठी व्यक्तिगत प्रयत्न अत्यावश्यक असतात. मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न अगदी एकट्यानेच करावे लागतात आणि मोक्षप्राप्ती केवळ त्या एकट्यालाच होते.
– अनंत आठवले. १९.०९.२०२२
वारकरी संप्रदायात संतसंगतीचे महत्त्व
संतांचा कार्यकर्त्यांना संदेश
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सत्संगात केलेले अनमोल मार्गदर्शन !
साधकांनो, सुदाम्याप्रमाणे श्रीकृष्णस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवून साधनारत रहा आणि जीवनाचे सार्थक करून घ्या !
मानवजातीला सद्गुरुच खरे सुख देणारे ज्ञान, शांती आणि माधुर्य देतात !
वारकर्यांना ‘घुसखोर’ म्हणून हिणवणार्यांचा जाहीर निषेध, तर हिंदुत्वनिष्ठ संतांचा भव्य सन्मान करणार ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती