सातारा येथील वकील संघटनेचा मराठा आंदोलकांना पाठिंबा !
जालना जिल्ह्यात मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार झाला. याचा निषेध म्हणून आंदोलने चालू झाली आहेत. या आंदोलनाला सातारा जिल्हा वकील संघटनेने पाठिंबा दर्शवला आहे.
जालना जिल्ह्यात मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार झाला. याचा निषेध म्हणून आंदोलने चालू झाली आहेत. या आंदोलनाला सातारा जिल्हा वकील संघटनेने पाठिंबा दर्शवला आहे.
महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये विनामूल्य उपचार मिळत असले, तरी सुविधांअभावी रुग्ण तेथे जात नाहीत. ही स्थिती सुधारण्यासाठी प्रशासनाने आराखडा सिद्ध केला असून प्रमुख ३ रुग्णालयांमध्ये आधुनिक वैद्य, पुरेसे मनुष्यबळ आणि अत्याधुनिक उपचार अन्…
प्रत्येक व्यक्ती हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेने आपापल्या परीने कार्य करत असते; पण त्या सर्वांना योग्य दिशा देण्याचे काम ‘सनातन प्रभात’ नियतकालिक करत आहे. ‘सनातन प्रभात’ हे आपल्या घरी येणारे केवळ नियतकालिक नाही, तर एक धर्मग्रंथ आहे.
भाजपच्या आमदाराने सरकार दरबारी पाठपुरावा करून वक्फ कायदा रहित करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !
‘इंडिया’ आघाडीमधील पक्ष तुम्हाला सहकार्य करू इच्छितात; मात्र ‘या विशेष अधिवेशनाचे कारण काय आहे’, त्याची कल्पना विरोधी पक्षांना दिली गेली पाहिजे, तर आम्हाला त्याविषयी ठरवता येईल.
रस्त्यांवरील खड्डे भरणे आणि रस्त्यांची दुरुस्ती ही कामे त्वरित करावयाची असतात; मात्र ही कामे तत्परतेने केली जात नाहीत . नागरिकांना थेट सरकारकडे तक्रार करता यावी, यासाठी हे ‘अॅप’ बनवले जात आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेचा धर्मद्रोही निर्णय
भिवंडी शहरात वीज वितरण आणि देयक वसूल करणारे ‘टोरेंट पॉवर’ आस्थापन मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत महाविकास संघर्ष समितीने मोर्चा काढला. कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने भिवंडी पोलिसांनी मोर्च्यास अनुमती नाकारली होती; मात्र तरीही मोर्चा काढण्यात आला.
ते येथील कोरतगेरे येथे ५ सप्टेंबरला शिक्षकदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
फडणवीस हे ब्राह्मण असल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. या माध्यमातून कुणीही जातीचे राजकारण करू नये, असे मत नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.