निपाणी पाणी योजनेसाठी २० कोटी ५० लाख रुपये निधीचा प्रस्ताव ! – सौ. शशिकला जोल्ले, आमदार, भाजप
शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून लोकसंख्येच्या मानाने पूर्वीच्या पाणी योजनेद्वारे शहराला पाणीपुरवठा करतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून लोकसंख्येच्या मानाने पूर्वीच्या पाणी योजनेद्वारे शहराला पाणीपुरवठा करतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
४.७.२०२३ या दिवशी ६ व्या आणि ७ व्या पाताळातील असुरांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात रहाणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, सद़्गुरु, संत आणि साधक यांच्यावर सूक्ष्मातून आक्रमण करणे
५.९.२०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आपण ‘पू. (कु.) दीपाली मतकर यांच्या संतसन्मान सोहळ्यातील सूत्रे’ पाहिली. आजच्या भागात आपण पू. दीपालीताईंच्या संत-सन्मान सोहळ्याच्या वेळी साधकांनी सांगितलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पाहूया.
एकदा रत्नागिरीहून येतांना आईने गुरुदेवांसाठी आंबे आणले होते. ते मी त्यांना नैवेद्य स्वरूपात दिले. त्या वेळी माझा पुष्कळ भाव जागृत होऊन मला आपोआप एक कविता सुचली.
परिपूर्ण कर्म केल्यास प्रत्येक कर्म मलाच अर्पण होते
‘परात्पर गुरु डॉ. आठवले नेहमी म्हणतात, ‘‘मी श्रीकृष्ण नाही. श्रीकृष्णाचे कार्य अलौकिक आहे.’’ त्यावर श्रीकृष्णानेच मला परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीकृष्ण यांच्या कार्यातील साधर्म्यता दर्शविणारी सूत्रे सुचवली.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ४५ वर्षे संगीत विशारद, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय) यांच्या आवाजात विविध देवतांचे नामजप ध्वनीमुद्रित केले आहेत. सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेला ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा श्रीकृष्णाचा नामजप ध्वनीक्षेपकावर ऐकतांना काय … Read more
शासनाने लादलेल्या अशैक्षणिक कामांचा निषेध म्हणून शिक्षकदिनी शिक्षकांनी काळ्या फिती लावून अध्यापन केले. यामध्ये जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी सहभाग नोंदवला.
सांगली येथील ‘निर्धार फाऊंडेशन’चे अध्यक्ष श्री. राकेश दड्डणावर यांच्या २५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिंदे मळा येथे २५ बहावाच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.
श्री. विश्वनाथ कुलकर्णी म्हणाले, ‘‘आज हिंदूंना धर्मशिक्षण मिळत नसल्याने त्यांच्या समस्या पुष्कळ वाढल्या आहेत. एकीकडे ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु भगिनींना फसवले जात आहे,