असा निर्णय सर्वच महाविद्यालयांनी घ्यावा !

कोलकात्यातील आचार्य जगदीशचंद्र बोस महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याच्या अर्जासमवेतच एक प्रतिज्ञापत्रही देण्यात आले आहे. यात ‘कधीही महाविद्यालयाच्या आवारात फाटलेली जीन्स आणि आक्षेपार्ह कपडे परिधान करणार नाही’, असे नमूद करण्यात आले आहे.

‘चंद्रयान’ मोहीम : प्राचीन ज्ञानसृष्टी आणि आधुनिक विज्ञानदृष्टी यांचे मिलन !

चंद्रयान चंद्राच्या ज्या दक्षिण ध्रुवावर उतरले; तेथे आजवर एकाही देशाचे यान उतरू शकले नव्हते. अशा ठिकाणच्या चंद्रभूमीवर यान उतरण्याला महत्त्व होते.

जे श्री शिवप्रतिष्ठानच्या धारकर्‍यांना करता येते, ते पोलीस का करू शकत नाहीत ?

‘२३ ऑगस्ट २०२३ या दिवशी उज्जैन येथून एक हिंदु महिला (वय २३ वर्षे) रागाच्या भरात घर सोडून पळाली असून ती इंदूर-कोच्चुवेल्ली (गाडी क्र.२०९३२) या रेल्वेगाडीमध्ये आहे.

होमिओपॅथी ‘स्वउपचारा’विषयीची मार्गदर्शक सूत्रे

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कुणालाही आणि कधीही संसर्गजन्य आजारांना वा अन्य कोणत्याही विकारांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी पटकन कधीही तज्ञ वैद्यकीय सल्ला उपलब्ध होऊ शकेलच, असे सांगता येत नाही.

हिंदूंच्या अस्तित्वाचा लढा !

‘एकमेकांशी काही संबंध नसलेल्या २ वेगवेगळ्या घटनांमध्ये हिंसाचार होऊन काहींचे मृत्यू झाले. त्यामुळे भारतामध्ये पुन्हा दोन धर्मांमध्ये फूट पडली. या दोन्ही घटना एकाच दिवशी घडल्या; परंतु यापैकी एका घटनेचा परिणाम मोठ्या प्रमाणात झाला…

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अखंड अनुसंधानात रहाणार्‍या आणि तळमळीने समष्टी सेवा करणार्‍या सनातनच्या ११२ व्या (समष्टी) संत पू. दीपाली मतकर (वय ३५ वर्षे) !

‘भाव तिथे देव’ ही उक्ती सार्थ ठरवणार्‍या पू. दीपाली मतकर ! पू. दीपालीताईंचा साधनाप्रवास पहाता ही गोष्ट अधिकच प्रकर्षाने जाणवते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सतत अनुसंधानात रहाणार्‍या पू. दीपालीताई यांची आरंभी व्यष्टी प्रकृती होती.

सेवेचा ध्यास असणारे आणि साधकांना साधनेत तत्त्वनिष्ठतेने साहाय्य करणारे ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे देवद आश्रमातील श्री. शंकर नरुटे (वय ३९ वर्षे ) !

श्रावण कृष्ण द्वितीया (१.९.२०२३) या दिवशी देवद येथील सनातनच्या आश्रमात पूणवेळ साधना करणारे आणि ६६ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. शंकर नरुटे यांचा ३९ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग

‘आत्मविद्या मिळवण्यासाठी जितकी तळमळ असेल, तितके तुमचे शरीर संयमी होईल. त्यामुळे मनाचे संसाराप्रती असणारे आकर्षण न्यून होईल. संसाराचे आकर्षण जितके न्यून होईल, तितके तुमचे मन प्रसन्न राहील.

रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात आल्यावर कु. जिज्ञासा राम धारणे (वय १५ वर्षे) हिला आलेल्या अनुभूती !

रामनाथी आश्रमात आल्यावर जणू ‘मी साक्षात् वैकुंठात आले आहे’, असा मला अनुभव आला.

साधिकेच्या मनात अयोग्य विचार आल्यावर तिच्या मनाची झालेली योग्य विचारप्रक्रिया अंतर्यामी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी जाणून तिला आश्वस्त करणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सत्संगात एका साधिकेला खाऊ दिल्यावर साधिकेच्या मनात ‘स्वतःला खाऊ दिला नाही’, असा अयोग्य विचार येणे आणि काही वेळाने तिला याची जाणीव होऊन स्वतःतील अहंची तीव्रता लक्षात येणे अन् तिने परात्पर गुरुदेवांची मानस क्षमायाचना करणे