
‘२३ ऑगस्ट २०२३ या दिवशी उज्जैन येथून एक हिंदु महिला (वय २३ वर्षे) रागाच्या भरात घर सोडून पळाली असून ती इंदूर-कोच्चुवेल्ली (गाडी क्र.२०९३२) या रेल्वेगाडीमध्ये आहे. ही गाडी दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी चिपळूण येथून सुटली आहे. या महिलेला केरळला नेण्यासाठी एक ख्रिस्ती व्यक्ती तिच्या मागे लागली आहे’, असे त्या महिलेच्या डब्यात असलेल्या सहप्रवाशांनी संपर्क करून येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्यांना कळवले. त्यानंतर धारकर्यांनी रत्नागिरी येथील रेल्वेस्थानकावर एकत्र येत हा विषय रेल्वे पोलिसांना सांगितला. रेल्वेगाडी रत्नागिरी स्थानकावर येताच त्या महिलेला पोलिसांनी कह्यात घेतले आणि तिला केरळ येथे घेऊन जाणारा फिलिप्स फ्रान्सिस मस्करेहस या ख्रिस्त्यालाही कह्यात घेतले. त्यामुळे हिंदु महिलेला केरळला घेऊन जाण्याचा ख्रिस्त्याचा डाव श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्यांच्या जागरूकतेमुळे उधळला गेला.’ (२६.८.२०२३)
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ यांसाठी आत्मबलीदान करावेच लागेल !
अलीकडचा इतिहास आणि मागमागचे ते पुराण म्हणून ‘इतिहास-पुराणेषु’ हा शब्दप्रयोग रूढ असणे !
आपत्काळात जीवित रहाण्यासाठी साधना करणे महत्त्वाचे !