जानेवारी ते मार्च या काळात मुंबईमधून ३८३ मुली बेपत्ता !

मुंबईला सुरक्षित मानणारे, तसेच ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाला विरोध करणारे या घटनेविषयी काही बोलतील का ? मुंबईसारख्या उच्चभ्रू शहरातूनही मुली गायब होतात, याचा अर्थ यामागील कारणांचा गांभीर्याने शोध घेऊन कारवाई करायला हवी !

लहान वयापासून स्मार्टफोन वापरल्यास मानसिक आजारांचे प्रमाण अधिक ! – संशोधन

भारतातून केवळ ४ सहस्त्र मुलांचा या संशोधनात सहभाग असला, तरी हे प्रमाण काळजी करण्यासारखे आहे. भारतात १० ते १४ वयोगटांतील तब्बल ८३ टक्के मुलांच्या हातात स्मार्टफोन आहे. आंतरराष्ट्रीय प्रमाणापेक्षा ही संख्या ७६ टक्क्यांहून अधिक आहे.

खटल्यांच्या गतीमान निपटार्‍यासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करू ! – नवे कायदामंत्री मेघवाल

तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक ‘व्हर्च्युअल कोर्ट्स’च्या म्हणजेच ऑनलाईनच्या माध्यमातून न्यायालये चालवण्याच्या पद्धतींचे संचालन केले जाईल. यामुळे खटल्यांच्या गतीमान निपटार्‍यासाठी प्रयत्न होतील.

काश्मीरच्या पूंछपासून ३५ किमीवर पाकव्याप्त काश्मीरमध्ये आतंकवादी तळ असल्याचे उघड !

यातून पाकिस्तानी सैन्याच्या देखरेखीखालीच जिहादी आतंकवाद निपजत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे ! आणखी किती पुरावे समोर आल्यावर भारत सरकार पाकवर कारवाई करणार आहे ?

बांगलादेशच्या नौगाव जिल्ह्यातील कालीमंदिराला धर्मांध मुसलमानांनी लावली आग !

इस्लामी बांगलादेशसमवेत हिंदूबहुल भारताचे संबंध सुधारत असूनही तेथील हिंदूंची मंदिरे आणि देवतांच्या मूर्ती मात्र असुरक्षितच आहेत. केंद्रशासनाने बांगलादेशला यावर जाब विचारणे आवश्यक !

मेरठ (उत्तरप्रदेश) येथील उपाहारगृहात मुसलमान तरुणांकडून केला जातो हिंदु तरुणींचा बुद्धीभेद !

शास्त्रीनगरमध्ये असणार्‍या एका उपाहारगृहामध्ये हिंदु तरुणींचा मुसलमान तरुणांकडून बुद्धीभेद केला जात असून येथे ‘लव्ह जिहाद’साठी एक केंद्र चालवले जात असल्याचा आरोप करत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी येथे धाड घातली.

अंबाला (हरियाणा) येथे सापडले चिनी बनावटीचे ४ हँड ग्रेनेड !

ग्रेनेडवर असलेल्या क्रमांकांवरून पाकिस्तानातून ते आले असल्याचे म्हटले जात आहे. पाकच्या सैन्याकडून अशा प्रकारच्या हँड ग्रेनेडचा वापर केला जातो. काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी अशा हँड ग्रेनेडचा वापर करत असतात, असे यापूर्वी लक्षात आले आहे.

जैसलमेर (राजस्थान) येथे पाकिस्तानी निर्वासित हिंदूची घरे पाडल्यानंतर आता प्रशासन त्यांचे पुनर्वसन करणार !

हिंदूंवर मग ते भारतातील असोत कि पाकिस्तानातून आलेले असोत, त्यांच्यावर कारवाई करण्याचे प्रशासनाचे धाडस होणार नाही, असे संघटन हिंदूंनी निर्माण करण्याची आवश्यकता आहे !

पुरंदर गडावर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी !

पुरंदर गडावर १४ मे या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा शासकीय जयंती सोहळा दिमाखात पार पडला. मान्यवरांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून वंदन केले.

पुण्यात छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त शिवकालीन मर्दानी खेळांचे सादरीकरण !

‘‘छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याचे स्मरण करण्यासाठी प्रत्येक गावातील आणि शहरातील मंडळांनी संभाजी महाराजांची जयंती वैविध्यपूर्ण उपक्रमांनी साजरी केली पाहिजे.’’