गोमातेच्या रक्षणासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक !

हिमाचल प्रदेशमधील काँग्रेस सरकारने दारु विक्रीवर प्रत्येक बाटलीमागे १० रुपये ‘गोमाता अधिभार’ आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

पोखरापूर (सोलापूर) येथील श्री जगदंबादेवीचे पुरातन मंदिर वाचवण्यास अपयशी ठरलेला पुरातत्व विभाग !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग क्रमांक ९६५ मध्ये मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील श्री जगदंबादेवीचे इ.स. १२३५ च्या काळातील हेमांडपंथीय पद्धतीचे पुरातन मंदिर ४ मार्चच्या रात्री पुनर्राेपण (मंदिर अन्यत्र उभारणे) करण्यासाठी भुईसपाट करण्यात आले.

संख्याबळाच्या जोरावर ऐतिहासिक सत्य पालटण्याचा प्रयत्न राष्ट्रासाठी अत्यंत घातक !

औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ नामांतराला विरोध करण्याचे प्रकरण !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात भावपूर्ण वातावरणात पार पडला ‘मेधा-दक्षिणामूर्ति याग !’

सप्तर्षि जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून सप्तर्षींनी केलेल्या आज्ञेनुसार येथील सनातनच्या आश्रमात फाल्गुन कृष्ण दशमी, म्हणजेच १७ मार्च या दिवशी भगवान शिवाचे गुरुरूप असलेल्या श्री दक्षिणामूर्ति या देवतेच्या कृपेसाठी ‘मेधा-दक्षिणामूर्ति याग’ अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला.

सनातन संस्थेच्या वतीने अयोध्येतील भव्य श्रीराममंदिरातील मूर्तीसाठी आणलेल्या शाळीग्राम शिळेचे भावपूर्ण पूजन ! 

अयोध्येत भव्य श्रीराममंदिर उभारण्यात येत आहे. या मंदिरात साडेपाच फूट उंचीची उभ्या मुद्रेतील श्रीरामाची मूर्ती असणार आहे. ही मूर्ती साकारण्यासाठी लागणारी शाळीग्राम शिळा नेपाळ येथील गंडकी नदीतून आणण्यात आली.

पू. (सौ.) मनीषा महेश पाठक यांच्या वाढदिवसानिमित्त साधिकेने बनवलेले शुभेच्छापत्र !

माघ कृष्ण नवमी (१५.२.२०२३) या दिवशी पू. (सौ.) मनीषा महेश पाठक यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त सातारा रस्ता (पुणे) येथील सौ. अर्चना चांदोरकर यांनी बनवलेले शुभेच्छापत्र समवेत दिले आहे.

पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्या संतसन्मान सोहळ्यातील भावमोती !

फाल्गुन कृष्ण पक्ष सप्तमी या दिवशी पुणे जिल्ह्यातील सनातनच्या साधकांची ‘माऊली’ असणार्‍या सनातनच्या साधिका सौ. मनीषा महेश पाठक यांच्या रूपाने सनातनच्‍या समष्‍टी संतपदी १२३ वे संतपुष्प अर्पित झाले.

शारीरिक त्रासातही झोकून देऊन सेवा करणार्‍या आणि साधकांना घडवण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणार्‍या पुणे येथील पू. (सौ.) मनीषा पाठक !

ताई अनेक वेळा शारीरिक त्रासांमुळे पलंगावर पडून भ्रमणभाषवरून एका वेळी अनेक सेवा करतात. ‘ताईंची देहबुद्धी न्यून झाली आहे’, असे जाणवते.