हिंदूंनो, हा धोका लक्षात घ्‍या !

उदयपूर येथे शिंपी कन्‍हैयालाल यांची दोघा मुसलमानांकडून शिरच्‍छेद करून हत्‍या करण्‍यात आली होती. या हत्‍येसाठी कन्‍हैयालाल यांच्‍या मुसलमान शेजार्‍यांनी त्‍यांची माहिती गोळा करून ती खुन्‍यांना देण्‍यात महत्त्वाची भूमिका पार पाडली.

गड आला; पण सिंह गेला !

‘माघ कृष्ण नवमी या दिवशी छत्रपती शिवरायांचा विश्वासू सेवक तानाजी मालुसरे हे कोंढाणा किल्ला सर करत असता धारातीर्थी पडले. आपला भाऊ सूर्याजी, वृद्ध शेलारमामा आणि निवडक ३०० मावळे यांसह तानाजी माघ कृष्ण नवमीच्या काळोख्या रात्री कोंढाण्याच्या पायथ्याशी आले….

शेतकर्‍यांचे आंदोलन ?

जनतेच्या समस्या संवेदनशीलतेने ऐकून घेऊन त्यांचे समाधान करणे, हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. लोकप्रतिनिधींनी जनतेच्या समस्या कशा सोडवाव्यात आणि जनतेची मानसिकता आत्मदहन करण्याची होऊ नये, यासाठी प्रयत्न करावेत, असेच शेतकर्‍यांना वाटते !

विदेशात हिंदुविरोधाची वाढती लाट !

डाव्‍या विचारसरणीच्‍या संस्‍था आणि प्रसारमाध्‍यमे ‘हिंदु राष्‍ट्रीयत्‍व अन् हिंदुत्‍व हे संभाव्‍य संकट आहे’, असा अप्रचार करून हिंदूंचा अपमान करून सनातन धर्माच्‍या अनुयायांविषयी द्वेष निर्माण करत आहेत.

वेलवर्गीय भाज्यांसाठी मोठ्या आकाराची कुंडी किंवा वाफा अधिक योग्य !

सर्व वेल जसे वरच्या दिशेने पसरतात, तशी त्यांची मुळे भूमीखाली पुष्कळ प्रमाणात आडवी पसरतात. त्यामुळे लहान आकाराच्या कुंडीत वेलवर्गीय भाज्यांची वाढ चांगली होऊ शकत नाही.

दासबोधातील तत्त्वज्ञान समस्त मानवजातीच्या हिताचे !

‘नूतन निर्मितीची समर्थांची (श्री समर्थ रामदासस्वामी यांची) प्रतिभा वैश्विक होती. त्यांचे दासबोधातील तत्त्वज्ञान सर्व मानवजातीच्या हिताचे तत्त्वज्ञान आहे. विश्वजनांच्या उद्धाराचा तो मार्ग आहे. ‘चिंता करतो विश्वाची’, हा संकल्पच त्यातून प्रकट होतो….

समर्थ रामदासस्वामी यांची कालातीत शिकवण !

विज्ञानाने प्रगती केली असली आणि मानवाचे भौतिक जीवन आमूलाग्र पालटलेले असले, तरीसुद्धा मानवाची मानसिकता पालटलेली नाही. आजही समाजामध्ये विकृत मनोवृत्तीची माणसे आढळतात. भौतिक विकास झाला; पण मनोविकास, बौद्धिक विकास आणि भावनिक विकास झाला, असे म्हणता येत नाही….

आरोग्यदायी सहलीसाठी कोणती काळजी घ्याल ?

‘सध्या दुसर्‍या शहरांमध्ये किंवा थेट विदेशात फिरायला जाण्याचा कल वाढत आहे. अशा वेळी उत्साहाच्या भरात अती चालणे, अती खाणे, अपुरी झोप आणि वेळी-अवेळी प्रवास यांमुळे आजारी पडण्याची शक्यता असते. तेव्हा सुट्ट्यांसाठी बाहेर पडतांना कोणती काळजी घ्यावी ? ते येथे देत आहोत.

श्रीसमर्थांच्या चळवळीची गतीसूत्रे

कोणत्याही महापुरुषाच्या विचाराचा मागोवा घेतांना त्याचा कालिक संदर्भ दृष्टीआड करता येणार नाही. समर्थांचा संपूर्ण कार्यकाळ हा आणीबाणीचा होता. कठोर आणीबाणीचा काळ ! आचार-विचारांची सामान्य स्थितीतील आणि आणीबाणीतील तर्‍हा यांत पुष्कळ अंतर असते…..

‘सनातन प्रभात’मध्ये सनातनची दैवी बालके, बालसंत आणि संत यांच्या प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घ्या ! 

सनातन प्रभात’मध्ये सनातनची दैवी बालके, बालसंत आणि संत यांची छायाचित्रे प्रसिद्ध होतात. त्यांच्याकडे पाहून साधकांना काही अनुभूती आल्यास त्यांनी तो अंक स्वतःकडे संग्रही ठेवावा. साधकांनी अनुभूती आलेल्या त्या छायाचित्राकडे बघून नामजप करावा.