हस्तांतरित केलेली मालमत्ता पालक परत घेऊ शकत नाहीत ! – मद्रास उच्च न्यायालय

पालक किंवा वडीलधारी व्यक्ती यांनी मुलांना हस्तांतरित केलेली मालमत्ता ‘पालक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या देखभाल आणि कल्याण कायद्या’च्या अंतर्गत परत घेतली जाऊ शकत नाही.

१० ते १७ या वयोगटांतील १ कोटी ५८ लाख मुले व्यसनाधीन ! – केंद्र सरकारने दिली सर्वोच्च न्यायालयाला माहिती

हे चित्र स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या सर्व शासनकर्त्यांना लज्जास्पद ! मुलांना जर लहानपणापासूनच साधना शिकवली गेली असती, तर मुले सदाचरणी बनली असती !

दिवाळखोरीकडे वाटचाल करणारा पाकिस्तान अमेरिकेतील दूतावासाची जुनी इमारत विकणार

लवकरच पाकिस्तानही विकण्यास काढण्यासारखी स्थिती येणार आहे आणि तेथील जिहादी मानसिकतेमुळे तो विकत घेण्यासाठी कुणी पुढे येणार नाही !

भारताखेरीज अन्य कोणताही देश चीनचा सामना करू शकत नाही ! – जर्मनी

विकास, लोकसंख्या आणि अन्य गोष्टींकडे पहाता भारताखेरीज अन्य कोणताही देश चीनचा सामना करू शकत नाही, असे विधान भारतातील जर्मनीचे राजदूत फिलीप एकरमॅन यांनी एका मुलाखतीत केले.

हिंदू धर्मनिष्ठाहीन झाल्याचा परिपाक !

‘हिंदूंची धर्मनिष्ठा बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी नष्ट केल्यामुळे धर्मनिष्ठ अल्पसंख्यांक मुसलमान, ख्रिस्ती आणि बौद्ध बहुसंख्य हिंदूंना भारी झाले आहेत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

वर्ष २०२४ मध्ये पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार !

शिंदे-ठाकरे गट एकत्र येतील, भाजपच्या ४१८ जागा येणार ! ज्योतिषी अनंत पांडव यांचे भाकीत !

हिंदुविरोधी भूमिका घेणार्‍या पोलीस अधिकार्‍यांची सूची गृहमंत्र्यांना देणार ! – नितेश राणे

लव्ह जिहादच्या नावाखाली हिंदु मुलींना लक्ष केले जात आहे. त्यामुळे लव्ह जिहाद, धर्मांतर बंदी कायदा महाराष्ट्रात लवकरच आणण्याविषयी शिंदे-फडणवीस सरकार विचार करत आहे.

अमरावतीचे नवे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी !

मागील सव्वा दोन वर्षांपासून कार्यरत शहराच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग यांचे बृहन्मुंबई येथे स्थानांतर झाले आहे. त्यांच्या जागी नागपूर येथे सध्या कार्यरत असलेले अपर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांचे अमरावती पोलीस आयुक्त म्हणून स्थानांतर झाले आहे.

महाराष्ट्रात ७० सहस्र कोटींच्या गुंतवणुकीला मंत्रीमंडळाची मान्यता !

राज्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी १३ डिसेंबर या दिवशी झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रीमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत ७० सहस्र कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मंत्रीमंडळाची मान्यता देण्यात आली.

राज्यात ६ वर्षांत १९ सहस्र ६३७ कोटींची हानीभरपाई !

तीव्र हवामान घटना, पूर आणि चक्रीवादळे यांमुळे सर्वाधिक बाधित झालेले नांदेड, बीड, जालना, संभाजीनगर, नाशिक आणि सांगली या प्रत्येक जिल्ह्याला १ सहस्र कोटी रुपयांहून अधिक हानीभरपाईची रक्कम देण्यात आली आहे