पतीला आश्रमात पूर्णवेळ राहून साधना करण्यास सर्वतोपरी साहाय्य करणार्‍या आणि गुरूंवरील श्रद्धेच्या बळावर स्थिर राहून कठीण प्रसंगांना सामोरे जाणार्‍या खानापूर (जिल्हा बेळगाव) येथील सौ. पूजा परशुराम पाटील !

‘हल्लीच्या काळात पती-पत्नी यांच्यात प्रेमापेक्षा भांडणेच अधिक असतात. असे असतांना ‘साधक पती-पत्नीचे एकमेकांशी संबंध कसे असावेत’, याचे हे एक अप्रतिम उदाहरण !