१० वर्षांनंतरही पिंपरी-चिंचवड (पुणे) येथील बी.आर्.टी. मार्ग अपूर्ण, कोट्यवधींचा व्यय पाण्यात !

कोट्यवधी रुपये खर्चूनही लोकोपयोगी प्रकल्प पूर्ण होण्यासाठी महापालिका त्यावर काय उपाययोजना काढते ? अशा प्रकारे महापालिकेचा कारभार चालू असेल, तर तिच्याकडून कधीतरी जनहित साधले जाईल का ?

पुणे येथे विरुद्ध बाजूने आलेल्या कंटेनरची अनेक वाहनांना धडक !

चाकणमधील वाहतूक कोंडी टाळता यावी, यासाठी चाकण-शिक्रापूर मार्गावरील शिक्रापूर बाजूकडून चाकणकडे येणारी सर्व प्रकारची वाहने तळेगाव, मुंबईकडे जाण्यासाठी माणिक चौकातून जुन्या पुणे मार्गाने वळवण्यात येत आहेत.

नाशिक येथे शहराच्या विद्रूपीकरणानिमित्त नाशिककर आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून ‘स्मार्ट सिटी’चा निषेध !

हिंदुत्वनिष्ठांनी नीलकंठेश्वर मंदिर परिसरातील पायर्‍यांना वाहिली श्रद्धांजली !

तळोदा (जिल्हा नंदुरबार) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेनिमित्त भव्य वाहन फेरी !

११ डिसेंबर २०२२ या दिवशी माळी समाज मंगल कार्यालय, तळोदा येथे सायंकाळी ५.३० वाजता हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आली आहे.

नांदेड येथे विविध मागण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आमदार बालाजी कल्याणकर यांना निवेदन

धर्मांतरबंदी, लव्ह जिहादविरोधी आणि गड-दुर्ग यांच्या रक्षणासाठी कायदे करावेत, तसेच खासगी बस ट्रॅव्हल्सकडून जनतेची होणारी लूट थांबवण्यासाठी परिवहन खात्याने कठोर निर्णय घ्यावेत…..

८ वर्षांपासून पुण्यात तस्करी करणार्‍या नायजेरियन नागरिकाकडून २ कोटी रुपयांचे ‘कोकेन’ जप्त !

फॉलरिन हा सराईत गुन्हेगार आहे. यापूर्वी वर्ष २०१९ मध्ये चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ‘कोकेन’ विक्री करतांना त्याला अटक केली होती.

पुणे महापालिकेकडे असलेल्या १ सहस्र ८७ सदनिका विनावापर !

सहस्रो सदनिका विनावापर पडून का आहेत ? एकीकडे आर्थिक दुर्बल घटकांना घरांची अडचण सोसावी लागणे आणि दुसरीकडे सदनिका विनावापर पडून असणे संतापजनक आहे !

नाशिक येथील पुरातत्व विभागाने संरक्षित केलेल्या नीलकंठेश्वर मंदिर परिसरातील पायर्‍या जेसीबीने तोडल्या !

पुरातत्व विभागाने संरक्षित केलेल्या नीलकंठेश्वर मंदिरातील पायर्‍या तोडण्यास अनुमती देणार्‍या ‘स्मार्ट सिटी’च्या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई केली पाहिजे !

राजभाषा मराठी; मात्र उदात्तीकरण उर्दूचे !

भविष्यात महाराष्ट्रात मराठी भाषाभवन उभेही राहील, मराठीला राजभाषेचा दर्जाही मिळेल; मात्र मराठीच्या उत्कर्षासाठी मुळात सरकारने नागरिकांमध्ये मराठी भाषेविषयी अस्मिता निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकारने केवळ धोरण न ठरवता त्याची वास्तवातील प्रभावी कार्यवाही करण्याची  उपाययोजनाही ठरवायला हवी !

महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर विरोधी कडक कायदा होण्यासाठी २४ डिसेंबरला सांगलीत हिंदु जनआक्रोश मोर्चा ! – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना

ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात कठोर कायदे होते, तशाच प्रकारच्या कठोर कायद्यांचीच आता आवश्यक आहे.