आसाममधील भाजप सरकारचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांची स्पष्टोक्ती !

गौहत्ती (आसाम) – जर देशविरोधी कारवायांसाठी मदरशांचा वापर करण्यात येत आहे, अशी आम्हाला माहिती मिळाली, तर आम्ही अशा मदरशांना पाडून टाकू, अशी स्पष्टोक्ती आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांत आतंकवाद्यांशी संबंध असल्यावरून आसाममधील ३ मदरसे पाडण्यात आले आहेत. याविषयी ते बोलत होते.
मुख्यमंत्री सरमा पुढे म्हणाले, ‘‘मदरसे पाडण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही. केवळ हे स्पष्ट असायला हवे की, मदरशांचा वापर जिहाद्यांकडून केला जात नाही ना ?’ यापूर्वीही मुख्यमंत्री सरमा यांनी मदरशांविषयी विधाने केली होती. ते म्हणाले होते की, मदरशांचा वापर शिक्षणाऐवजी आतंकवादी प्रशिक्षणांसाठीचे केंद्र म्हणून केला जात आहे.
संपादकीय भूमिकादेशातील प्रत्येक मुख्यमंत्र्यांकडून राष्ट्रप्रेमींना अशीच अपेक्षा आहे ! खरेतर देशात शिक्षणव्यवस्था असतांना मदरसे नावाचा प्रकारच बंद करणे आवश्यक आहे ! |
Stray Dogs Attack : भटक्या कुत्र्याच्या आक्रमणात घायाळ झालेल्या मुलीला १ लाख रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेश
Allahabad HC : बुलडोझर कारवाईसंदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपिठातील न्यायाधिशांचा परस्परविरोधी निकाल !
तत्कालीन समाजवादी आणि काँग्रेस पक्षांच्या सरकारांनी कब्रस्तानांच्या भिंतींवर पैसा खर्च करणे, हेच ‘धर्मनिरपेक्षता’ मानले ! – Yogi Adityanath
Pakistan Visa Ban Demand : पाकिस्तानला देण्यात येणारे आर्थिक साहाय्य आणि पाकिस्तान्यांना देण्यात येणारा व्हिसा थांबवावा !
Russian Missile Attack : भारताने रशियाच्या राजदूताला बोलावून निषेध नोंदवला !
CJP Protest : ‘न्यायालयाला यात ओढू नका’, असे सांगत तातडीने सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार