(म्हणे) ‘नसरूद्दीनला अंडे लागले !’
मुळात हिंदूंच्या वरातीवर धर्मांधांनी अंडी फेकणे, हे गंभीर असून त्या विरोधात कृती करण्याऐवजी ‘एका मुसलमानाला अंडे लागले’, असे म्हणणे म्हणजे धर्मांधांना पाठीशी घालण्यासारखेच नव्हे का ?
मुळात हिंदूंच्या वरातीवर धर्मांधांनी अंडी फेकणे, हे गंभीर असून त्या विरोधात कृती करण्याऐवजी ‘एका मुसलमानाला अंडे लागले’, असे म्हणणे म्हणजे धर्मांधांना पाठीशी घालण्यासारखेच नव्हे का ?
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा दर्शवण्यासाठी हे खासदार अमित शहा यांना भेटले.
पंढरपूर हे आपल्यासारख्या गोरगरिबांचे दैवत आहे. वारकर्यांसाठी स्वच्छ निरोगी वातावरण असायला हवे. त्यासाठी पंढरपूरच्या विकासासाठी एक विशेष विकास आराखडा सिद्ध करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे भविष्यात पंढरपूर हे तीर्थक्षेत्र सर्व सुविधांनी युक्त असेल.’’
आषाढी वारीच्या निमित्ताने दर्शनासाठी आलेल्या नागपूर जिल्ह्यातील २ भाविकांचा चंद्रभागा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला आहे. सचिन कुंभारे आणि विजय सिद्धार्थ सरदार अशी मृत युवकांची नावे आहेत.
या कार्यक्रमात ‘गुरुपौर्णिमेचे महत्त्व काय ?’, ‘जीवनातील गुरूंचे महत्त्व’, ‘गुरुपरंपरेमुळे समाजाला झालेला लाभ’ यांविषयी माहिती देण्यात आली आहे. सोलापूरवासियांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
५ भाषांमध्ये नवनाथांची ओवीबद्ध ग्रंथनिर्मिती करण्याची मागणी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांकडून ग्रंथ निर्मितीस निधी मिळावा !
स्वतःला अल्पसंख्यांक म्हणवणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !
गेले २ दिवस चालू असलेल्या संततधार पावसाने पंचगंगा नदीच्या पाणीची पातळी ३२ फूट ७ इंच इतकी झाली आहे. राधानगरी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून धरण ५७.६७ टक्के भरले आहे.
‘भगवद्गीता हा जरी कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश असला, तरी संत ज्ञानेश्वर माऊलींनी तरल कवीमनाने त्याची मांडणी ज्ञानेश्वरीतून केली आहे.
‘आरे वाचवा’ आंदोलनात लहान मुलांना सहभागी करून घेतल्याप्रकरणी राष्ट्रीय बाल अधिकार आयोगाने शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा नोंद करावा, यासाठी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना नोटीस पाठवली आहे.