कारागृहांतील गुन्हेगारी !
जर कुंपणच शेत खात असेल, तर देशातील कायदा आणि सुव्यवस्था कशी राखली जाणार ? गुन्हेगार कारागृहात असतांना तो तेथे ऐषारामात जीवन जगत असेल, तर ‘त्याने ज्यांच्यावर अन्याय केला, त्यांना न्याय मिळाला’, असे कधीतरी म्हणता येईल का ?
जर कुंपणच शेत खात असेल, तर देशातील कायदा आणि सुव्यवस्था कशी राखली जाणार ? गुन्हेगार कारागृहात असतांना तो तेथे ऐषारामात जीवन जगत असेल, तर ‘त्याने ज्यांच्यावर अन्याय केला, त्यांना न्याय मिळाला’, असे कधीतरी म्हणता येईल का ?
येथील त्र्यंबकेश्वर भागात काही युवकांनी भर रस्त्यात ट्रकच्या हॉर्नच्या आवाजावर विक्षिप्त आणि हिडीस पद्धतीने नाच केला. युवकांनी मद्य प्राशन केले होते. एका तरुणाने तर थेट रस्त्यावरच ‘नागीण’ नृत्य केले. ‘रस्त्यात हुल्लडबाजी करणे हे निंदनीय आहे.
उत्तराखंडमधील भाजप शासन ‘ग्राम गोरक्षण समित्यां’ना बेवारस गायींचे संगोपन करण्याचे दायित्व देणार आहे.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचा कृपाशीर्वाद आणि त्यांच्याकडून प्रक्षेपित होणारे शब्दातीत ज्ञान नेहमीच्या तुलनेत सहस्र पटींनी अधिक कार्यरत असते. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुसेवा अन् धनाचा त्याग करणाऱ्याला गुरुतत्त्वाचा लाभ सहस्रपटीने होतो.
‘काश्मिरी हिंदूंचेच नव्हे, तर देशभरातील सर्वच विस्थापित हिंदूंचे पुनर्वसन होण्यासाठी देशाला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची आवश्यकता आहे. यामुळे भारतातील हिंदू सुरक्षित तर रहातीलच, तसेच पाकिस्तान, बांगलादेश आणि जगातील इस्लामी देशांतील हिंदूंचेही संरक्षण आपोआपच होईल.’
जें वेदांचे अभ्यंतरी । ते काढूनी अपत्यापरी ।
शिष्यश्रवणीं कवळ भरी । उद्गारवचने ॥
सरकारने अप्रामाणिक लोकांवर लवकरात लवकर कठोर कारवाई करायला हवी. त्यातून खर्या अर्थाने सामान्यांना यातून दिलासा मिळेल. अन्यथा महागाईचा विस्फोट होऊन शेजारील राष्ट्रांप्रमाणे आपल्या राष्ट्राचे दिवाळे निघायला वेळ लागणार नाही !
ऋतूनुसार बहुतेक लोक गरम किंवा थंड पाण्याने अंघोळ करतात. पाण्यात मीठ टाकून अंघोळ केल्याने अनेक समस्या दूर होतात, हे तुम्हाला ठाऊक आहे का ?
धर्मांधांच्या षडयंत्रांप्रती मौन बाळगण्याचा हिंदूंना शाप मिळाला आहे; म्हणून ते प्रतिदिन धर्म आणि देश यांवर होणार्या अनेक अत्याचारांविषयी आक्रोश करत नाहीत !
‘भारतातील बहुतांश समस्या, तसेच प्रामुख्याने गुन्हेगारीची समस्या या सर्वांचे मूळ लोकसंख्येचा विस्फोट हे आहे.