वृत्तसंकेतस्थळांसाठी केंद्रशासन आता नवीन कायदा आणणार !

वृत्तसंकेतस्थळांना करावी लागणार नोंदणी
१५५ वर्षे जुना कायदा रहित करणार

गुजरात दंगलीनंतर भाजपचे सरकार पाडण्यासाठी काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांनी कट रचला होता !

विशेष अन्वेषण यंत्रणेचे सत्र न्यायालयात प्रतिज्ञापत्र
तिस्ता सेटलवाड यांचाही होता सहभाग !

बांगलादेशात अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण

नेत्रकोना जिल्ह्यातील कलामाकांडा येथील महंमद जेवेल मिया नावाच्या मुसलमान व्यक्तीने एका १६ वर्षीय हिंदु मुलीचे बलपूर्वक अपहरण केले. या प्रकरणी जवळच्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

रुबिया यांनी अपहरण करणार्‍या यासीन मलिक याला न्यायालयात ओळखले !

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मुफ्ती महंमद सईद यांची मुलगी आणि मेहबूबा मुक्ती यांची बहीण रुबिया सईद हिचे अपहरण आतंकवादी यासीन मलिक याने केल्याचे रुबिया हिने सांगितले.

‘मटर पनीर’ऐवजी ‘चिकन करी’चे पार्सल पाठवल्याने हॉटेलला द्यावी लागणार २० सहस्र रुपये हानीभरपाई !

एका हिंदु शाकाहारी कुटुंबाने ‘जीवाजी क्लब’ नावाच्या हॉटेलमधून शाकाहारी पदार्थ मागवला असतांना त्यांना ‘झोमॅटो’ या घरपोच अन्न पोचवणार्‍या आस्थापनाकडून मांसाहारी जेवण मिळाले. हे पाहून त्या कुटुंबाला मानसिक धक्का बसला, तसेच त्यांना अन्नग्रहण करता आले नाही.

डोडा (जम्मू-काश्मीर) येथे शिवमंदिरातील भगवान शिवाच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड !

गेल्या २-३ मासांत राज्यातील ८ मंदिरांत तोडफोड; मात्र कुणालाही अटक नाही !

महंमद जुबैर याला देहली उच्च न्यायालयाकडून जामीन संमत  

‘अल्ट न्यूज’चा सहसंस्थापक महंमद जुबैर याला देहली पोलिसांनी ५० सहस्र रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन संमत केला. यासमवेतच अनुमती घेतल्याविना त्याच्या देश सोडून जाण्यावर बंदी घातली.

(म्हणे) ‘भगतसिंह आतंकवादी होता !’

पंजाबमधील खलिस्तानी मानसिकतेचे शीख नेते आता उघडपणे अशा प्रकारची विधाने करू लागले आहेत. ही पुढे येणार्‍या मोठ्या संकटाची सूचना आहे. केंद्र सरकारने यावर आताच लक्ष देऊन कारवाई करणे आवश्यक आहे !

सियालकोट (पाकिस्तान) येथे २ मुसलमानांकडून ख्रिस्ती कामगाराची हत्या

मुसलमानबहुल देशात अल्पसंख्य हिंदू, ख्रिस्ती आदी धर्मियांच्या सातत्याने हत्या कशा होतात ?, असा प्रश्‍न ‘भारतातील अल्पसंख्य समाज धोक्यात आहे’, असा अहवाल प्रसिद्ध करणार्‍या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांना कसा पडत नाही ?

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे तेजस्वी विचार

‘पाश्चात्त्यांना संशोधनासाठी यंत्रे लागतात. ऋषींना आणि संतांना लागत नाहीत. त्यांना यंत्रांच्या अनेक पटींनी माहिती मिळते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले