माझे पूर्वज हिंदू होते; मात्र हिंदूंच्या छोट्या समुहाच्या अत्याचारांमुळे त्यांनी इस्लाम स्वीकारला ! – आसामचे खासदार बदरुद्दीन अजमल

दोन दिवसांपूर्वी अजमल यांनी बकरी ईदच्या दिवशी गोहत्या न करण्याचे आवाहन मुसलमानांना केले होते.

(म्हणे) ‘पत्रकारांना कारागृहात डांबू नका !’  

ऊठसूठ कुठलाही देश भारताच्या अंतर्गत प्रश्‍नांत नाक खुपसतो, यावरून ‘अशा देशांवर भारताचा वचक नाही’, हे स्पष्ट होते. त्यामुळे भारत सरकारने ‘इतर देश भारताच्या अंतर्गत प्रश्‍नांत नाक खूपसण्याचे धाडस करणार नाही’, अशी पत भारताने जगात निर्माण केली पाहिजे !

काँग्रेसचे नेते राज बब्बर यांना २६ वर्षांनंतर २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

मतदानाच्या वेळी निवडणूक अधिकार्‍यांना मारहाण केल्याचे प्रकरण
२६ वर्षांनंतर मिळणार न्याय हा अन्यायच आहे, असे म्हटले, तर चुकीचे काय ?

नूपुर शर्मा यांचा शिरच्छेद करण्याची धमकी देणार्‍या नासीर याला अटक

देशात कायदा असतांना अशा प्रकारची धमकी देणार्‍यांना कठोरातील कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून पुन्हा कुणाला अशी धमकी देण्याचे त्यांचे धाडस होणार नाही !

‘आक्षेपार्ह व्हिडिओ बनवतांना मी मद्यधुंद होतो’, असे सांग, म्हणजे तुला वाचवता येईल !

अमजेरचे पोलीस उपायुक्त संदीप सारस्वत यांचा आरोपी सलमान चिश्ती याला ‘सल्ला’
सारस्वत यांची पदावरून हकालपट्टी
चिश्ती याने आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे नूपुर शर्मा यांच्या शिरच्छेदाची दिली होती धमकी

सिंधुदुर्गात धरण परिसरातील नागरिकांनी सतर्क रहाण्याचे आवाहन !

पावसाचा जोर पहाता धरणांच्या पाणलोट क्षेत्रामधून येणारे पाणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पुढील १-२ दिवसांत सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरून पूर्ण संचय पातळीवरील अतिरिक्त पाणी धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात ओसंडून वहाणार आहे.

जलस्रोत खात्याचा आपत्कालीन व्यवस्थापनाची माहिती असलेला सर्व्हर ‘हॅक’ : ‘हॅकर्स’कडून ‘क्रिप्टोकरन्सी’ची मागणी

हा सर्व्हर २४ घंटे इंटरनेट जोडणीवर चालतो आणि या ठिकाणी ‘अँटी व्हायरस’ नसल्याने आणि कालबाह्य ‘फायरवॉल्स’ असल्याने ‘हॅकर्स’ना ‘सर्व्हर’वर आक्रमण करणे सोपे झाले.

गोव्यात आज अतीवृष्टी होण्याची चेतावणी

सरकारने इयत्ता १ ली ते ८ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ८ आणि ९ जुलै या दिवशी शाळेला सुट्टी घोषित केली आहे. सरकारची आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा दक्ष आहे. नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे. आवश्यकता नसतांना घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले आहे.

गोवा विधानसभा अधिवेशन १० दिवस !

‘‘पंचायत निवडणुकीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर सरकारी कर्मचारी लागणार आहेत आणि त्यामुळे या काळात अधिवेशन चालवणे शक्य होणार नाही. यासाठी अधिवेशनाचा कालावधी घटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे’’.

गोव्यात हिंदूंचे धर्मांतर १०० दिवसांत बंद केले ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

गेल्या दशकभरात ‘बिलिव्हर्स’ने सुमारे १ लाख ५० सहस्र हिंदूंचे धर्मांतर केल्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर धर्मांतराच्या विरोधात कठोरतेने पावले उचलल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे गोव्यातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आभार व्यक्त केले आहेत.