देहली येथील हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

श्री. नरेंद्र सुर्वे यांना पुष्कळ विषयांचे ज्ञान आहे. मला त्यांच्या सान्निध्यात पुष्कळ गोष्टी शिकायला मिळतात. ते धर्मशिक्षणवर्ग घेण्यापूर्वी विषयाचा उत्तम पद्धतीने अभ्यास करून अभ्यासपूर्ण विषय मांडतात.

साधकांनो, ‘व्यष्टी साधनेचा आढावा देणे, ही आत्मनिवेदन भक्ती आहे’, हे जाणा आणि नियमितपणे आढावा देऊन साधनेची फलनिष्पत्ती वाढवा !

साधकांनी साधना करतांना उत्तरदायी साधकांना साधनेचा आढावा देण्याला पुष्कळ महत्त्व आहे. उत्तरदायी साधकांचे अनेक साधकांनी आढावा देण्याच्या संदर्भात लिहिलेले चिंतन वाचल्यानंतर लक्षात आले, ‘बहुतांश साधक साधनेचा आढावा देण्याच्या संदर्भात न्यून पडत आहेत.

नम्रता, नियोजनकौशल्य आणि कोणतीही परिस्थिती सहजतेने स्वीकारणारी बांदोडा, गोवा येथील कु. प्रचीती यतीश गावणेकर (वय २२ वर्षे) !

ज्येष्ठ कृष्ण नवमी (२२.६.२०२२) या दिवशी कु. प्रचीती यतीश गावणेकर हिचा २२ वा वाढदिवस आहे. तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

चारचाकी गाडीवर विजेचा खांब पडल्यावर झालेल्या अपघातात गुरुकृपेने कोणत्याही प्रकारची दुखापत न होणे

३१.१२.२०२१ या दिवशी चारचाकी गाडीने मी आणि ४ साधक नोएडाहून मथुरेला जात होतो. थोड्याच वेळात आम्ही मथुरा येथील ‘शिवासा कॉलनी’मधील आमच्या घरी पोचणार होतो.

साधकाच्या घरी असलेल्या देवघरातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रामध्ये झालेले पालट आणि आलेल्या अनुभूती

मी परात्पर गुरुदेवांचे छायाचित्र असलेल्या त्या चौकटीचे छायाचित्र काढून श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना पाठवले. तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘छायाचित्रात सुंदर पालट झाले आहेत.’’

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदारांसह बंड !

शिवसेनेत किंमत दिली जात नसल्याच्या कारणावरून अप्रसन्न असलेले शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी ३० हून अधिक आमदारांसह शिवसेनेच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावले. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाल्याची चर्चा आहे.

सुधारणा अप्रिय वाटल्या, तरी त्याचे दूरगामी परिणाम चांगले ! – पंतप्रधान

पंतप्रधान म्हणाले, ‘कोणतेही निर्णय अथवा सुधारणा तात्कालिक अप्रिय वाटल्या, तरी काळानुसार त्यांचे चांगले आणि दूरगामी परिणाम देश अनुभवत आहे.’

फतेहपूर (उत्तरप्रदेश) येथे बेरोजगार हिंदु तरुणांना इस्लाम स्वीकारण्यास केले जात आहे बाध्य !

भाजपशासित उत्तरप्रदेशात धर्मांतरबंदी कायदा असतांनाही असे प्रकार घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारने आता तरी धर्मांतरबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करून दोषींवर कठोर कारवाई करावी !

संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान !

संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त राज्यातील विविध ठिकाणांहून किमान ४ लाखांहून अधिक वारकरी आळंदीत जमले होते. त्यामुळे इंद्रायणी काठ वारकर्‍यांच्या उपस्थितीने गजबजून गेला होता.