गोव्यात प्रवचने, सत्संग सोहळा आणि मंदिरांची स्वच्छता

हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत गोव्यातील ताळगाव येथील ग्रामदेवता श्री सातेरी मंदिर; रावणफोंड, मडगाव येथील श्री गणपति मुरुगन मंदिर; डिंगणे, होंडा येथील श्री देव चिदंबर मंदिर आणि कांतार, उसगाव येथील श्री हनुमान मंदिर आदी मंदिरांची स्वच्छता करण्यात आली.

कोल्हापूर जिल्हा, कराड (महाराष्ट्र) आणि कर्नाटक येथे प्रवचन अन् मंदिर स्वच्छता उपक्रम !

सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने . . .

‘हिंदु एकता आंदोलन’च्या वतीने कराड (जिल्हा सातारा)येथे लाठी-काठी प्रशिक्षण

‘हिंदु एकता आंदोलन’च्या वतीने या वर्षी पारंपरिक शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने महिलांसाठी ७ दिवसांचे लाठी-काठी, दांडपट्टा, तलवारबाजी आदींचे विनामूल्य प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

श्री अंबाबाई विकास आराखड्याच्या संदर्भात पाठपुरावा करू ! – डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधान परिषद

या वेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दळववळणबंदी काळात मंदिरात केलेल्या उपाययोजना आणि चालू असलेली विकासकामे या संदर्भात माहिती दिली.

ठाणे ग्रामीण पोलिसांसाठी ३ लाखांची लाच घेणाऱ्या दलालास ६ मास सक्तमजुरीची शिक्षा !

थिनरने भरलेला टँकर सोडवण्यासाठी ठाणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने ३ लाख रुपयांची लाच घेणारा दलाल हिंमत उपाख्य हेमराज हिरजी नंदा याला ठाणे सत्र न्यायालयाने ६ मास सक्तमजुरी, तसेच ५ सहस्र रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

मंत्रीमंडळाची बैठक चालू असतांना मंत्रालयातील वीजपुरवठा खंडित !

मंत्रालयाला बेस्टकडून वीजपुरवठा होतो. वीजपुरवठा खंडित झाल्याने मंत्रालयातील सर्व विभागांचे संगकीय कामकाज ठप्प झाले.

राज्यातील कारागृहांत क्षमतेपेक्षा सहस्रो बंदीवान अधिक !

बंदीवानांच्या अधिक संख्येमुळे त्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.  कारागृहांच्या या दयनीय स्थितीकडे सरकार गांभीर्याने लक्ष देऊन त्यांची संख्या का वाढवत नाही ? 

(म्हणे) ‘आम्हाला एकमेकांच्या भोंग्यांचा कधीच त्रास झाला नाही !’

मंदिरात ठराविक कार्यक्रमाप्रसंगी भोंगे लावले जातात; मात्र मशिदीमध्ये पहाटेपासून रात्रीपर्यंत ५ वेळा अजान होते. पुष्कळ मोठ्या आवाजात लावलेल्या अजानमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाचा त्रास वयस्कर, विद्यार्थी, रुग्ण, लहान बालके अशा सर्वांना होतो.

जालना येथे विवाहाच्या आमिषाद्वारे फसवणूक करणारी टोळी अटकेत !

मुख्य आरोपी पसार, तर ७ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद !