दैनिक ‘ललकार’च्या वतीने पत्रकारनगर येथे पाणपोईचा प्रारंभ !

उन्हाचा तडाखा वाढत असल्याने दैनिक ‘ललकार’च्या वतीने पत्रकारनगर येथे पाणपोई चालू करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पिण्याचे पाणी दूषित होण्याचे प्रमाण ७.०६ टक्के !

जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या मार्च मासातील दूषित पाण्याच्या अहवालावरून जिल्ह्यात दूषित पाण्याचा प्रश्न अजूनही कायम असल्याचे दिसून येते.

एकाच जिल्ह्यात १ सहस्र १४ कुपोषित बालक असणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सद्य:स्थितीत १ सहस्र १४ कुपोषित बालके असल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे, अशी माहिती महिला आणि बाल विकास विभागाने दिली.

वनहक्कासंबंधीची अंदाजे १० सहस्र प्रकरणे प्रलंबित रहाणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

‘गोव्यातील भाजप शासन वनहक्कासंबंधीची अंदाजे १० सहस्र प्रलंबित प्रकरणे आणि सर्व प्रलंबित मुंडकार (कुळ) कायद्याखालील प्रकरणे पुढील ५ वर्षांत निकालात काढणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.’

अशी धमकी देण्याचे धाडस होतेच कसे ?

मशिदींसमोर हनुमान चालिसा म्हटल्यास आम्हालाही मंदिरांसमोर बसून भोंग्यांवर कुराणाचे पठण करावे लागेल आणि त्यात आम्ही महिला आघाडीवर असू, अशी धमकी अलीगड येथील समाजवादी पक्षाच्या नेत्या रूबीना खानम यांनी दिली आहे.

केंद्र सरकारने सर्व औषधे यांवर उत्पादन मूल्याच्या ३० टक्के अधिकतम दराने विकण्याचा कायदा करावा, अशी जनतेने मागणी करावी ! – पुरुषोत्तम सोमानी, उद्योगपती तथा ‘निजामाबाद चेंबर्स ऑफ कॉमर्स’चे अध्यक्ष, तेलंगाणा वेबिनार म्हणजे इंटरनेटद्वारे घेण्यात येणारा परिसंवाद

औषधाच्या विक्री मूल्यावर केंद्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे औषधनिर्मिती आणि विक्री आस्थापनांचा देशभरात लाखो कोटी रुपयांचा महाघोटाळा चालू आहे.

ध्वनीक्षेपकावरील अजान : अन्य धर्मियांच्या धर्मस्वातंत्र्यावर घाला !

अजानविषयी देशातील अनेक लोक त्यांची मते मांडत आहेत. अजान नेमके काय आहे ? त्याचा प्रारंभ कुठून झाला आणि काळानुसार ती देण्याच्या पद्धतीमध्ये पालट होण्याची आवश्यकता आहे का ? यांविषयी या लेखात पहाणार आहोत.

देश हिंदु राष्ट्र घोषित होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के हिंदू असतांना भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून का घोषित केले जात नाही ?

साधनेमुळे देवाशी भावबंध निर्माण होऊन कुठल्याही परिस्थितीत समाधानी रहाता येणे

देवा, मी पूजा करतांना श्री गजाननाला म्हणाले, ‘तू आम्हाला साधनेसाठी धरतीवर पाठवलेस. तू आमचा हात सोडलास आणि आम्हाला श्रीविष्णूच्या हाती सोपवलेस. तुला आनंद झाला ना ?’