सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या स्थानांतरास स्थगिती

एक कर्तव्यदक्ष आणि जनताभिमुख अधिकारी म्हणून म्हात्रे यांची समाजात ओळख आहे.

पंचगंगेला आलेल्या महापुराच्या वेळी जीव धोक्यात घालून वीज चालू करणार्‍या कर्मचार्‍यांचे करवीरच्या जनतेने केले अभिनंदन !

वीजवितरणच्या कर्मचार्‍यांनी दिलेली सेवा करवीर पूर्व परिसरातील जनता कदापि विसरणार नाही.

१० वी आणि १२ वीच्या परीक्षेत सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करणार्‍या पुणे येथील साधक विद्यार्थ्यांचे सुयश !

नामजप आणि सत्संग यांमुळे मन स्थिर रहाण्यास साहाय्य झाले.

जनतेसाठी काही न करणार्‍यांना शासनकर्ते म्हणून निवडून देणारी जनताच सद्य:स्थितीला कारणीभूत आहे !

‘सर्व पक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला साधना शिकवून सात्त्विक केले असते, तर समाजात गुन्हे घडले नसते आणि गुन्हेगारांसाठी पोलीससंख्या वाढवा, सगळीकडे ‘सीसी टीव्ही’ कॅमेरे बसवा, न्यायालयांची संख्या वाढवा इत्यादींसाठी अनावश्यक खर्च करावा लागला नसता.

कोटी कोटी प्रणाम !

धर्मदास नरेंद्रबुवा हाटे, आयनी-मेटे, रत्नागिरी यांची आज पुण्यतिथी
सनातनच्या २९ व्या संत पू. (कै.) सौ. निर्मला होनप, रामनाथी आश्रम, गोवा यांची आज पुण्यतिथी

दक्षिण कन्नड (कर्नाटक) येथील अल्पवयीन मुलीचे धर्मांधासमवेत पलायन झाल्याची शक्यता !

लव्ह जिहादच्या माध्यमातून धर्मांधांकडून हिंदु कुटुंबांना उद्ध्वस्त केले जात आहे. सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने आतापर्यंत लक्षावधी हिंदु मुलींचे धर्मांतर होऊन त्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ता अरुणकुमार गुप्ता यांना ‘उत्तरप्रदेश रत्न’ पुरस्कार प्रदान !

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ता अरुणकुमार गुप्ता यांनी गंगा नदीच्या रक्षणासाठी दिलेल्या योगदानानिमित्त त्यांना ‘उत्तरप्रदेश रत्न’ या पुरस्काराने गौरवण्यात आले.

इसिसचा आतंकवादी मूळचा हिंदु असल्याचे ‘एन्.आय.ए.’च्या चौकशीत उघड !

स्वामी विवेकानंद यांनी ‘जेव्हा एक हिंदु धर्मांतरित होतो, तेव्हा एक हिंदु न्यून होण्यासह एक शत्रू वाढतो’, असे सांगितले होते. त्याचीच ही प्रचीती म्हणावी लागेल !

स्वामी कोरगज्ज देवाचे विडंबनात्मक छायाचित्र सामाजिक माध्यमांमधून प्रसारित केल्याने भाविकांमध्ये संताप !

हिंदु देवतांचा सामाजिक माध्यमांतून वारंवार होणारा अवमान रोखण्यासाठी केंद्र सरकारने कठोर कायदा करावा, अशी हिंदूंची अपेक्षा !