अशा बातम्या भारत सरकारला लज्जास्पद !
जयपूर (राजस्थान) येथील प्रतापनगरमध्ये रहाणार्या २५ वर्षीय विवाहित हिंदु महिलेवर शाहिद नावाच्या धर्मांधाने बलात्कार करून तिचे बलपूर्वक धर्मांतर केले.’
जयपूर (राजस्थान) येथील प्रतापनगरमध्ये रहाणार्या २५ वर्षीय विवाहित हिंदु महिलेवर शाहिद नावाच्या धर्मांधाने बलात्कार करून तिचे बलपूर्वक धर्मांतर केले.’
‘गोव्यातील हणजुणे, कायसूव आणि आजगाव भागांतील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. येथील रस्त्यांचे ६ मासांपूर्वी हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात आले होते; मात्र पावसामुळे अनेक ठिकाणचे डांबरीकरण वाहून गेल्याने…
‘गेल्या दीड वर्षापासून संपूर्ण जग कोरोना महामारीशी लढत आहे. या महामारीवर लस (वॅक्सिन) बनवणे किती कठीण आहे, हे आपण सर्वजण पहात आहोत. पाश्चात्त्य जगाने आता २०० वर्षांपूर्वी महामारीवर लसीचा उपाय शोधला आहे….
आषाढ कृष्ण पक्ष पंचमी (२८.७.२०२१) या दिवशी सांगली येथील श्री. दत्तात्रय कुलकर्णी यांच्या ७७ वा वाढदिवसा निमित्ताने त्यांनी गुरुचरणी अर्पण केलेले काव्यरूपी कृतज्ञतापुष्प.
कोरोना झाल्याचे कळताच मानसिक खच्चीकरण होणार्या अनेकांची उदाहरणे आहे पण हा प्रसंग बाबांनी संयमाने हाताळला, जणों त्या वेळी गुरुकृपेनेच त्यांचे रक्षण केल्याचे मला जाणवले. बाबांना अशा प्रसंगात ताण यायचा; पण या वेळी ते पूर्ण स्थिर असणे.
सनातनचे संत पू. शिवाजी वटकर यांनी प्राथमिक संकलन शिकण्यास प्रारंभ केला. त्यांच्या संत सहवासामध्ये लक्षात आलेले दैवी गुण येथे देत आहे.
‘जरी संत दिसती निराळे । परी ते स्वस्वरूपी मिळाले’ ।
याचे याहून सुंदर उदाहरण । दुसरे कोणते द्यावे बरे ? ।।
सध्याचा आपत्काळ हा केवळ आपत्काळ नसून धर्मसंस्थापनेचा काळ आहे. आपल्याला जरी हा आपत्काळ दिसत असला, तरी ही हिंदु राष्ट्र स्थापनेच्या आधीची शुद्धी आहे…
‘दैनंदिन व्यष्टी साधनेच्या आढाव्यामध्ये भाववृद्धी होण्यासाठी प्रयोग करण्यास सांगितले जाते. एकदा ‘परात्पर गुरु डॉक्टर रामनाथी आश्रमातील तुळशीला प्रतिदिन पाणी घालत असतांना तुळशीच्या मुळाशी बसून ‘काय अनुभवण्यास आणि शिकायला मिळते’, असा प्रयोग करण्यास सांगितले.
ते रुग्णाईत असतांनाही ‘मला काही झाले, तर कसे होईल ?’, असे नकारार्थी विचार करत नव्हते किंवा त्यांच्या तोंडवळ्यावर तसा ताणही नव्हता. गुरुदेवांनी त्यांना एवढी शक्ती दिली की, त्यांना आजाराचे काहीच वाटले नाही.