हिंदु धर्मादाय विभागाकडून हिंदूंव्यतिरिक्त अन्य धार्मिक स्थळांना आर्थिक साहाय्य देणे बंद ! – कर्नाटक शासनाचा आदेश

हिंदूंच्या धार्मिक विभागाकडून अन्य धर्मियांना पैसे देणे, हा हिंदूंवर अन्याय होता आणि तो आतापर्यंत करणार्‍यांकडून देण्यात आलेला पैसा वसूल केला पाहिजे !

मुंडन उत्पन्नाचा संपूर्ण अधिकार देवालयाकडे, तर मुंडनाचे कार्य नयनज क्षत्रिय संघाकडे सुपुर्द !

२५ वर्षांनी निकाल लागणे, हे भारतीय न्यायपालिकेला भूषणावह नाही, असेच जनतेला वाटेल !

जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांच्या आक्रमणात २ पोलीस हुतात्मा, तर ३ नागरिक ठार !

पाकला नष्ट केल्याविना काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणार नाही, हेच अशा घटनांतून पुनःपुन्हा समोर येत, हे आता लक्षात घ्यायला हवे !

(म्हणे) ‘भारतात काँग्रेस पुन्हा सत्तेत आली, तर कलम ३७० वर पुनर्विचार करू !’

काँग्रेसला हिंदूंनी सत्ताच्युत का केले, याचे कोणतेही चिंतन काँग्रेसने केले नसल्यानेच तिचे नेते अशा प्रकारचे आश्‍वासन देऊन आत्मघात करत आहेत, हे लक्षात येते !

कोलकातामध्ये धर्मांधांकडून श्री महाकाली मातेच्या मंदिराची तोडफोड !

बंगालमध्ये हिंदुद्वेष्ट्या तृणमूल काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंना आतातरी त्यांच्या चुकीची जाणीव होईल का ?

सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांनी घेतले तिरुपती मंदिरात भगवान श्री व्यंकटेश्‍वराचे दर्शन !

भारताचे सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांनी येथील तिरुपती मंदिरात जाऊन भगवान श्री व्यंकटेश्‍वराचे दर्शन घेतले.

भटकळ (कर्नाटक) येथे ६ वर्षांपासून अवैधरित्या रहाणार्‍या पाकिस्तानी महिलेला अटक !

शत्रूराष्ट्राच्या नागरिकाला भारतातील अधिकृत शासकीय कागदपत्रे कुणी सिद्ध करून दिली, हे जनतेसमोर आले पाहिजे ! अशा देशद्रोह्यांना सरकारने फासावर लटकवायला हवे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटेल !

स्थलांतरित मुसलमानांना कुटुंब नियोजनाचे पालन करून लोकसंख्येवर नियंत्रण ठेवावे लागेल !  

राज्यात आणि केंद्रात भाजपचेच सरकार असल्याने त्यांनी कायद्यांद्वारेच या लोकसंख्येवर नियंत्रण मिळवावे, असे हिंदूंना वाटते !

मालदा (बंगाल) येथील बांगलादेश सीमेवरून चिनी गुप्तहेराला अटक  

अशा गुप्तहेरांविरुद्ध जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

जम्मू-काश्मीरमध्ये श्री व्यंकटेश्‍वराच्या मंदिराचा रविवारी भूमीपूजन सोहळा !

१७ एकर भूमीत होणार मंदिर, वैदिक पाठशाळा, यात्रेकरूंसाठी सुविधा, कर्मचारी संकुल !
कलम ३७० रहित झाल्यानंतर पहिल्या मंदिराची उभारणी !