देवत्वाचा अपमान होणार नसेल, तरच घराला देवतेचे नाव द्या !

‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्रित असतात’, हा अध्यात्मशास्त्रीय सिद्धांत असल्याने घराला देवतेचे नाव दिल्यानंतर देवतेच्या नावासह तिचा स्पर्श, रूप, रस, गंध आणि संबंधित शक्ती एकत्रित येते.

साधनेचे महत्त्व !

‘साधनेमुळे ‘देव पाहिजे’, असे वाटायला लागले की, ‘पृथ्वीवरचे काही हवे’, असे वाटत नाही. त्यामुळे कुणाचा हेवा, मत्सर किंवा द्वेष वाटत नाही, तसेच इतरांसमवेत दुरावा, भांडण होत नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

अक्षय्य तृतीया सण साजरा करण्याची पद्धत

साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय (अक्षय्य) तृतीयेला तिलतर्पण करणे, उदकुंभदान (उदककुंभदान) करणे, मृत्तिका पूजन करणे, तसेच दान देण्याचा प्रघात आहे. यामागील अध्यात्मशास्त्र आपण समजून घेऊया.

भारतातील समृद्ध वास्तूकला !

भारतात केवळ घरेच नव्हे, तर मंदिरे, राजवाडे, किल्ले हे वास्तूशास्त्राचा उपयोग करून बांधले जात. हे शास्त्र एवढे प्रगत होते की, त्यात काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्था आवश्यकतेनुसार केलेली असायची.

सनातनचा ग्रंथ : कौटुंबिक धार्मिक कृती आणि सामाजिक कृती यांमागील शास्त्र 

सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com
संपर्क : ९३२२३ १५३१७

वास्तूत रक्षण होऊन सुरक्षाकवच निर्माण होण्यासाठी देवतांच्या नामजपाच्या पट्ट्या लावणे

सनातनने बनवलेल्या अशा पट्ट्याांतील नामजपातील अक्षरे आणि बाजूची किनार अशा रीतीने बनवण्यात आली आहे की, त्यांतून त्या त्या देवतेची स्पंदने अधिकाधिक प्रमाणात येतात.

सहस्रो वर्षांपूर्वी वास्तूशास्त्राचा इतका सखोल अभ्यास करणारा महान हिंदु धर्म !

वास्तूशास्त्रानुसार सूर्यादी ग्रह, नक्षत्रे, पृथ्वी, तसेच अनेक ऊर्जास्रोतांचा वास्तूवर आणि वास्तू उपभोगल्यावर होणार्‍या इष्ट आणि अनिष्ट परिणाम यांचा संपूर्ण विचार करूनच इमारत बांधणे श्रेयस्कर आणि अंतिमतः समाजहिताचे असते.’

वास्तूमध्ये चांगली स्पंदने कशी निर्माण करावी ?

वास्तू कितीही चांगले झाली, तरी तिच्यातील व्यक्ती जोपर्यंत धर्माचरण करत नाही, साधना करत नाहीत, तोपर्यंत त्यातील चांगली स्पंदने टिकत नाहीत.

घराला कोणता रंग द्यावा ?

रंगांची निवड घराची दिशा आणि घरमालकाचा जन्मदिनांक या दोन निकषांवर आधारित असावी लागते. प्रत्येक दिशेसाठी एक रंग ठरलेला असतो; परंतु कधीकधी तो घरमालकाच्या दृष्टीने योग्य नसतो. म्हणूनच घरमालकांनी वास्तूशास्त्रात दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच रंगांची निवड करावी.