अक्षय्य तृतीयेला ‘सत्पात्रे दान’ करून ‘अक्षय्य दाना’चे फळ मिळवा !

‘२६.४.२०२० या दिवशी ‘अक्षय्य तृतीया’ आहे. ‘अक्षय्य तृतीया’ म्हणजे हिंदु धर्मातील साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. या दिवसाची कोणतीही घटिका शुभमुहूर्तच असते. या दिवशी केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही, म्हणजे त्यांचे फळ मिळतेच.

पुन्हा इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष !

पॅलेस्टाईनच्या ‘हमास’ या आतंकवादी संघटनेने इस्रायलच्या काही शहरांवर १ सहस्र ४०० रॉकेटचा मारा केला. असे आक्रमण म्हणजे देशाच्या अस्तित्वावर आक्रमण, असे इस्रायल मानतो. त्यामुळे इस्रायलने पूर्ण त्वेषाने हमासला प्रत्युत्तर देत हवाई आक्रमण केले.

इस्रायलच्या प्रत्युत्तरात ‘हमास’चे ११ कमांडर ठार

इस्रायलने पॅलेस्टाइनच्या आक्रमणाला दिलेल्या जोरदार प्रत्युत्तरात पॅलेस्टाईनमधील ‘हमास’ या जिहादी आतंकवादी संघटनेचे ११ कमांडर, तर पॅलेस्टाईनचे ७० नागरिक ठार झाले. इस्रायलनेही स्वतःचेे ६ नागरिक मारले गेल्याचे सांगितले.

रमझानला ‘अपवित्र’ करणारे जिहादी आतंकवादी !

अफगाणिस्तानमध्ये रमझानच्या मासात तालिबानकडून १५ आत्मघातकी आणि अन्य २०० बॉम्बस्फोटांसह आक्रमणे करण्यात आली. यात एकूण २५५ नागरिक ठार झाले, तर ५०० हून अधिक जण घायाळ झाले.

श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने रक्तदान शिबिरात १०१ जणांचे रक्तदान

या शिबिरास रक्तसंकलनासाठी मिरज शासकीय रुग्णालय रक्तपेढी आणि सांगली येथील हिंदरत्न प्रकाशबापू पाटील ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले.

सोलापूरला औषधांचा पुरवठा सुरळीत न झाल्यास उच्च न्यायालयात जाणार

पुढील दोन दिवसांत सोलापूरला ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत न झाल्यास सरकार विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे भाजपचे खासदार आणि आमदार यांनी सांगितले.

सात्त्विक वास्तू 

सनातनचे आश्रम आणि सेवाकेंद्र या वास्तू जगात सर्वाधिक चैतन्यमय आहेत. तेथे संत, तसेच नियमित साधना करणारे, धर्माचरणी साधक रहातात. नियमित स्वच्छतेचे नियोजन करून, सेवेची विभागणी करून केली जाते. साधकांमध्ये कोणताही वाद होत नाही. यज्ञ, धार्मिक विधी हे नित्य चालू असतात.

वास्तूशास्त्रानुसार घरात देवघर कसे असावे ?

बृहस्पति हा ईशान्य दिशेचा स्वामी आहे, ज्याला ‘ईशान कोना’सुद्धा म्हटले जाते. ईशान ईश्वर किंवा देव आहे. अशाप्रकारे ही देवाची / गुरूंची दिशा आहे. म्हणून तेथे देवघर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. घराच्या या भागात देवळाचे स्थान जसे आहे, ते संपूर्ण घराची ऊर्जा त्या दिशेने….

‘निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः’ या नामजपामुळे निर्गुण स्थितीत जाण्यास साहाय्य होणार असणे

‘निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः’ हा नामजप अखंड केला, तर मनाला दुसरे काहीच आठवत नाही. याचे कारण म्हणजे अध्यात्मातील ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, या नियमानुसार या नामजपामुळे मन त्या शब्दाशी एकरूप होऊन निर्विचार होते