श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र – एक अभ्यास (भाग २)

१४ व्या शतकात श्री दत्तात्रेयांचे प्रथमावतार श्रीपाद श्रीवल्लभ होऊन गेले. श्री. शंकर भट्ट या उडुपी स्थित ब्राह्मणाने त्या काळात श्रीपाद श्रीवल्लभ यांचे चरित्र कशाप्रकारे लिहिले, त्यांना मिळालेली दैवी आज्ञा, ईश्वरनियोजित प्रवासात त्यांना मिळालेल्या विविध साक्षी, श्रीपाद श्रीवल्लभ यांच्याशी आलेला संबंध या सूत्रांवर ‘श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र : एक अभ्यास ’ हा ग्रंथ आधारित आहे.

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र – एक अभ्यास (भाग १)

१४ व्या शतकात श्री दत्तात्रेयांचे प्रथमावतार श्रीपाद श्रीवल्लभ होऊन गेले. श्री. शंकर भट्ट या उडुपी स्थित ब्राह्मणाने त्या काळात श्रीपाद श्रीवल्लभ यांचे चरित्र कशाप्रकारे लिहिले, त्यांना मिळालेली दैवी आज्ञा, ईश्वरनियोजित प्रवासात त्यांना मिळालेल्या विविध साक्षी, श्रीपाद श्रीवल्लभ यांच्याशी आलेला संबंध या सूत्रांवर ‘श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र : एक अभ्यास ’ हा ग्रंथ आधारित आहे.

ब्रिगेडियर अनंत नाईक आत्महत्या प्रकरणी लष्कारातील ४ वरिष्ठ अधिकार्‍यांवर गुन्हा नोंद !

अनंत नाईक यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिट्ठीत संबंधित ४ अधिकार्‍यांनी मला त्रास दिला, विनाकारण खोटे आरोप लावले असे लिहून ठेवल्याने गुन्हा नोंद केला आहे.

विनयभंग करणार्‍या परप्रांतीय युवकावर गुन्हा !

अजय यादव याने मुलीला एकटे गाठून विवाह न केल्यास जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली,

सातारा येथील कोविड डिफेंडर्स ग्रुपच्या सदस्यांनी केली नागरिकांना पाया पडून मास्क घालण्याची विनवणी !

समाजसेवा करणार्‍यांना नागरिकांनी मास्कचा वापर योग्य पद्धतीने करा, असे पाय धरून सांगावे लागणे, हे जनतेसाठी लज्जास्पद आहे.

सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी कोविड केअर सेंटर्सची उभारणी !

सातारा शहरातील पुष्कर मंगल कार्यालय याठिकाणी कोरोना रुग्णांसाठी ८० खाटांचे रुग्णालय सज्ज करण्यात येत आहे.

जोतिबा यात्रेला सशर्त संमती : केवळ २१ मानकर्‍यांच्या उपस्थितीत यात्रा पार पडणार !

जोतिबा यात्रेत केवळ २१ मानकरी यांच्यासह यात्रा पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्याच्या ५, तर सोलापूर जिल्ह्याच्या २३ ठिकाणी असणार नाकाबंदी !

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी नवीन आदेशानुसार एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात प्रवास करणार्‍यांना परवान्याविना प्रवास करता येणार नाही.

कोरोना प्रतिबंधक लसीचा कोल्हापुरात तुटवडा : ज्येष्ठ नागरिकांची परवड !

अनेक केंद्रांवर लस संपल्याचे फलक लागले आहेत.