
कोल्हापूर – गतवर्षी कोरोना महामारीमुळे जोतिबाची यात्रा रहित करण्यात आली होती. यंदाही दळणवळण बंदी आहे; परंतु सलग २ वर्षे यात्रा बंद राहू नये यांसाठी आमदार विनय कोरे यांनी देवस्थानचे पुजारी यांच्यासह जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी कोरानाचे नियम पाळून यात्रा कशी घेता येईल याविषयी चर्चा केली. या चर्चेत केवळ २१ मानकरी यांच्यासह यात्रा पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. एरव्ही यात्रेकरता राज्यभरातून, तसेच बाहेरील राज्यांतून ८ ते ९ लाख भाविक यात्रेसाठी उपस्थित असतात.
थोडक्यात महत्त्वाचे (१५.०६.२०२६)
टिटवाळा येथे भूमाफियांच्या टोळीकडून वृद्धेच्या घरात घुसून तोडफोड !
नसरापूर खटल्याचा निकाल अंतिम टप्प्यात !
मंगळवेढ्यात खताच्या नावाखाली मिठाची विक्री !
सबळ कारणाअभावी १५ शस्त्र परवाने रहित केले !
नव्या शालेय वेळापत्रकात इयत्ता १ ली ते ८ वीसाठी तिसर्या भाषेचा समावेश नाही !