
कोल्हापूर – गतवर्षी कोरोना महामारीमुळे जोतिबाची यात्रा रहित करण्यात आली होती. यंदाही दळणवळण बंदी आहे; परंतु सलग २ वर्षे यात्रा बंद राहू नये यांसाठी आमदार विनय कोरे यांनी देवस्थानचे पुजारी यांच्यासह जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी कोरानाचे नियम पाळून यात्रा कशी घेता येईल याविषयी चर्चा केली. या चर्चेत केवळ २१ मानकरी यांच्यासह यात्रा पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. एरव्ही यात्रेकरता राज्यभरातून, तसेच बाहेरील राज्यांतून ८ ते ९ लाख भाविक यात्रेसाठी उपस्थित असतात.
पनवेल येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर
अकोला येथे ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ यावर व्याख्यान !
आषाढी वारीनिमित्त ‘बंगाली एज्युकेशन सोसायटी स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी काढली हरिनाम दिंडी !
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !