यवतमाळ येथे फसवेगिरी करणार्‍यांविरुद्ध तक्रार देण्याचे ग्रामोद्योग मंडळाचे आवाहन !

महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा उद्योग केंद्र, तसेच खादी आयोग या ३ कार्यालयांच्या वतीने पी.एम्.ई.जी. आणि सी.एम्. ई.जी.पी. या योजना ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहेत. या योजनांच्या अंतर्गत विविध उद्योगांचे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यांची त्या पोर्टलवर छाननी केली जाते.

तुर्भे येथील गुंडगिरीला घाबरू नका ! – गणेश नाईक

गणेश नाईक पुढे म्हणाले की, येथील गुंडांना कुणीही घाबरू नका. जर त्यांचा त्रास झाला, तर मला कळवा. रात्री अपरात्रीही मी तुमच्यासाठी धावून येईन.

देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी करावयाचे उपाय

ऐंशी कोटी गावांतील लोकांना वर आणण्यासाठी ठाकूर पॅटर्न समरडॅम सिस्टिम हा एकच मार्ग आहे. त्यामुळे १ लक्ष कोटी रुपयांच्या फूड सिक्युरिटी बिलाची (राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा) आवश्यकता वाटणार नाही. त्यामुळे रुपया सुधारेल.

प्रदूषणामुळे तेरवाड (जिल्हा कोल्हापूर) नंतर आता शिरोळ बंधार्‍यात सहस्रो मासे मृत्यूमुखी

निष्क्रीय आणि दायित्वशून्य प्रदूषण मंडळ !

डायघर (जिल्हा ठाणे) येथील मंदिरात चोरी करणारे धर्मांध अटकेत

डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिळ फाट्याजवळील पिंपरी गावात असलेल्या केदारेश्‍वर मंदिराचे कुलूप तोडून मंदिरातील दानपेटीची चोरी झाली. या प्रकरणी चोर शरीफ शेख आणि मोहंमद मुल्ला या दोघांना डायघर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी ?

गेल्या काही वर्षांपासून देशात जो तो उठतो आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आल्याची आरोळी ठोकतो. अशी आवई उठवणार्‍यांवर सरकारने वेळीच कारवाई करायला हवी. अन्यथा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रपोगंडा देशहितासाठी बाधक ठरू शकतो !

११ वर्षांनंतर माणिकपूर (पालघर) येथील २ लाचखोर पोलिसांना शिक्षा

माणिकपूर पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेल्या पोलीस नाईक संजय देशमुख आणि बाबासाहेब बोरकर यांनी गाडीच्या अपघाताची नोंद घेऊन गाडीची कागदपत्रे अन् पंचनाम्याची प्रत देण्यासाठी ४ सहस्र रुपयांची लाच घेतली होती.

शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी प्राधान्य देणार ! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

सध्या शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा चिंतेचा विषय झाला आहे. त्यामुळे आयुष्यातील यापुढील १० वर्षे मी शेतकरी आत्महत्येचा प्रश्‍न सोडवण्यास प्राधान्य देणार आहे, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ६ फेब्रुवारी या दिवशी येथे केली.

इजाज लकडावाला याला ठाणे खंडणीविरोधी पथकाने केली अटक

मुंबई पोलिसांनी यापूर्वी बिहारची राजधानी पाटणा येथून जानेवारी २०२० मध्ये लकडावाला याला अटक केली होती. त्यापूर्वी २० वर्षांपासून तो पसार होता. तो अन्य देशांत वास्तव्य करून त्याची टोळी चालवत होता. त्याच्यावर २५ हून अधिक गुन्हे नोंद आहेत.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्याच्या प्रकरणी थेट पंतप्रधानांकडे तक्रार

ग्राहकांनी अधिकोषांची स्थिती पाहून त्यात पैसे गुंतवायचे का ते ठरवावे !