शासकीय रुग्णालयांत गोरगरीब रुग्णांकडून पैसे घेतल्यास वाईट परिणाम होतील ! – आमदार नीतेश राणे यांची चेतावणी

शासकीय रुग्णालयात कुठल्याही गरीब व्यक्तीकडून पैसे घेण्याचा प्रयत्न येथील डॉक्टरांनी करू नये.

आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवीचे मंदिर दर्शनासाठी खुले

. श्री भराडीमातेच्या मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या सर्व भाविकांनी कोरोनाविषयक नियम पाळण्याचे भाविकांना आवाहन

गोव्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणार्‍यांची आजपासून ‘स्क्रिनिंग टेस्ट’ केली जाणार ! – जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

प्रतिदिन गोव्यात कामानिमित्त ये-जा करणार्‍यांची होणार तपासणी

कुचराई नकोच… !

लस साठवण्यासाठी जागा आणि लसीच्या वितरणाची योग्य ती कार्यपद्धत राज्यांनी बारकाईने बसवणे, हे राज्यांचे दायित्व रहाणार आहे; त्यात चुका, गोंधळ, भ्रष्टाचार आदी गोष्टी झाल्या, तर आपल्यासारखे वाईट आपणच असणार आहोत. लस मिळूनही ती जनतेपर्यंत व्यवस्थित पोचली नाही, तर ‘देव देतो आणि कर्म नेते’ असे होईल !

‘ब्राह्मोस’ चाचणीच्या निमित्ताने…! 

भारतीय सैनिकांना मरणोत्तर सन्मान नको, तर विजयी होऊन त्यांनी जिवंतपणी सन्मान स्वीकारावेत, असे त्यांच्या घरच्यांनाच नव्हे, तर संपूर्ण देशाला वाटते. त्यामुळे जेव्हा जेव्हा नवनवीन शस्त्रास्त्रसज्जतेची वृत्ते येतात, तेव्हा ‘शक्तीमान असूनही किती दिवस दुबळ्याप्रमाणे जीवन कंठत रहायचे ?’, असा प्रश्‍न राष्ट्राभिमान्यांना वारंवार पडतो.

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी व्हा ! – सद्गुरु सत्यवान कदम, धर्मप्रचारक, सनातन संस्था

गुरुकृपायोगानुसार साधना आणि स्वभावदोष-अहंनिर्मूलन प्रक्रिया प्रतिदिन राबवून ईश्‍वराची कृपा संपादन करूया, असे प्रतिपादन सद्गुरु सत्यवान कदम यांनी केले.

‘लव्ह’ आणि ‘जिहाद’ हातात हात घालून चालू शकत नाही ! – तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ

नुसरत जहाँ यांना जे वाटते ते सत्य असते, तर चांगलेच झाले असते; मात्र वस्तूस्थिती तशी नाही, याचा त्यांनी अभ्यास करावा !

भारत सरकारकडून ‘स्नॅक व्हिडिओ’सहित ४३ अ‍ॅप्सवर बंदी

केंद्र सरकारने ४३ भ्रमणभाष अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६९ अ अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी सरकारने चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती.

गोव्यातील धर्मांतराच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी हिंदूंची ‘वैचारिक एकवट’ ही काळाची आवश्यकता !

‘भारतमाता की जय’ संघटनेच्या वतीने मुरगाव येथे ‘दिवाळी मीलन’ कार्यक्रम

गोव्यात महाराष्ट्रासारख्या कठोर मार्गदर्शक तत्त्वांची आवश्यकता नाही ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

लस जनतेला विनामूल्य दिली जाईल का, याविषयी मुख्यमंत्र्यांनी कोणतीही माहिती दिली नाही.