गुरुदेव, तुमच्या कृपेस पात्र होणे हे जीवनाचे सार ।
या दळणवळण बंदीमध्ये गुरुदेव, तुमचाच आधार ।
यावे लवकर सेवेत, वाटे झालो आम्ही निराधार ।
‘सेवा’ हेच असे सुस्वप्न, करण्या जीवन साकार ।
तुमच्या कृपेस पात्र होणे हे जीवनाचे सार ॥
या दळणवळण बंदीमध्ये गुरुदेव, तुमचाच आधार ।
यावे लवकर सेवेत, वाटे झालो आम्ही निराधार ।
‘सेवा’ हेच असे सुस्वप्न, करण्या जीवन साकार ।
तुमच्या कृपेस पात्र होणे हे जीवनाचे सार ॥
ट्रम्प यांचे काही निर्णय बायडेन यांना चुकीचे वाटणे स्वाभाविक असले, तरी एकूण चीनविरोधी नीती अयोग्यच होती आणि ती पालटायला हवी, असे ते कदापि म्हणू शकणार नाहीत. ते अमेरिकेच्या हिताचे होणार नाही.
या आंदोलनामुळे देशाची प्रतिदिन शेकडो कोटी रुपयांची हानी होत असतांना सरकार आणि शेतकरी याला उत्तरदायी आहेत, हे जनतेने लक्षात घ्यायची आवश्यकता आहे. दोघेही एकमेकांकडे बोट दाखवत असले, तरी हानी देशाची होत आहे. त्यामुळे सरकारने आता ठोस पावले उचलणे अपरिहार्य !
कृषी विभागातील रिक्त पदे भरण्याचे दायित्वही शासनाचेच आहे. एकीकडे शासन ‘डिजिटल’ भारत करण्याच्या प्रयत्नांत आहे; मात्र शेतकर्यांपर्यंत योजनाच पोचल्या नाहीत किंवा कार्यालयात संबंधित अधिकारी उपलब्ध नसल्यास ‘डिजिटल’ हे केवळ स्वप्नच राहील.
राष्ट्रविरोधी भाषणे करणार्या अरुंधती रॉय, शरजील उस्मानी आदींच्या वक्तव्याचे ‘व्हिडिओ’ प्रसारित होऊ लागल्यावर ‘अशा परिषदेचे आयोजन समाजाला भडकावून दंगलसदृश स्थिती निर्माण करणे’ यासाठीच आहे कि काय ?’, असे कुणाला वाटले, तर चूक नव्हे.
हिंदूंना स्वतःचे रक्षण करायचे असेल, तर हिंदूंनी धर्मबळ वाढवणे आवश्यक आहे. धर्मबलसंपन्न हिंदूच धर्मांधांवर वचक निर्माण करू शकतील, हे निश्चित !
हिंदु धर्मात सांगितलेल्या पारंपरिक पद्धतींचा अवलंब केल्यास सामाजिक उत्कर्षास चालना मिळेल. यास विरोध करणार्या काँग्रेससारख्या पक्षांना हिंदू मतपेटीद्वारे प्रत्युत्तर देतील, हेही तितकेच खरे !
‘एका व्यक्तीच्या ‘मी पुन्हा हिंदु धर्मात प्रवेश करू शकतो का ?’, या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी आम्ही मडगाव येथे ती रहात असलेल्या ठिकाणी तिला भेटायला गेलो. तिच्या बोलण्यातून काही गोष्टी आमच्या लक्षात आल्या.
स्मृतीग्रंथामध्ये गोवंशाची काळजी कशी घ्यावी ?, याविषयी काही श्लोक दिले आहेत, ते वाचले की, आपण अनेक आक्षेपांना साधार उत्तर देऊ शकतो.
अनेक प्रयोगातून समजले गुळ हा अँटीफंगल (बुरशीविरोधी) आणि अँटीबॅक्टरियल (प्रतिजैविक) म्हणून काम करतो. ‘गुळाला हा गुणधर्म त्याच्यामध्ये असणार्या भरपूर प्रमाणातील ‘फॉस्फरस’ या मूलद्रव्यामुळे प्राप्त होतो’, हे स्व. राजीव दीक्षित यांनी निर्विवादपणे सिद्ध केले आहे.