शेतीसाठी तातडीने अर्थसाहाय्य करणे आवश्यक ! – शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रशासनाने विविध क्षेत्रांना अर्थसाहाय्य करण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र शेतीसाठी घोषित केलेले अर्थसाहाय्य पुरेसे नाही.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रशासनाने विविध क्षेत्रांना अर्थसाहाय्य करण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र शेतीसाठी घोषित केलेले अर्थसाहाय्य पुरेसे नाही.
जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला राज्यशासनाने अनुमती दिली आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे सांगलीहून काही व्यापारी भाजी विक्रीसाठी रत्नागिरीत आले; मात्र रत्नागिरीकरांनी त्यांना भाजी विक्री करण्यापासून रोखले. ‘सांगली जिल्ह्यात कोरोना संशयितांची संख्या वाढल्यामुळे तेथून येणार्या नागरिकांकडून कोरोनाचा प्रादुर्भाव
जिल्हा प्रशासन आणि अनेक स्वयंसेवी संघटनांचे संघटन असणार्या ‘हेल्पिंग हँड्स’च्या संयुक्त विद्यमानेे रत्नागिरी शहरातील नागरिकांना किराणा साहित्य घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी अनुमाने १६० दुकानदारांचे साहाय्य घेतले गेले आहे.
अमेरिका मोठ्या प्रमाणावर ‘व्हेंटिलेटर्स’ बनवणार आहे. आम्ही आमच्या गरजा पूर्ण करूच, तसेच कोरोनाच्या विरोधातील लढ्यामध्ये आमच्या मित्रराष्ट्रांनाही आवश्यकतेप्रमाणे ‘व्हेंटिलेटर्स’चा पुरवठा करू, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली.
कोरोनावर परिणामकारक औषध बनवण्यासाठी जगातील सर्वच देश प्रयत्नरत आहेत. या पार्श्वभूमीवर इंग्लंड आणि रशिया यांनी कोरोनावर लस बनवली असून त्याची चाचणीचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.
‘आमच्या देशातील २५ टक्के जनता ही दारिद्य्ररेषेखाली जगत असून रोजंदारीच्या कमाईवर त्यांचे पोट भरते. आम्ही आमची स्थिती लक्षात घेता योग्य ती पाऊले उचलत आहोत, असे सांगत पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी दळणवळण बंदी…
भारतामध्ये ३० जानेवारी या दिवशी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. चीनमधील कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या वुहान शहरामध्ये शिकण्यासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याला त्याची लागण होऊन तो केरळमध्ये परतला होता. आता सध्याच्या स्थितीत भारतात ८०० हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोनामुळे जितकी वाईट परिस्थिती यायची होती, ती येऊन गेली आहे. आता परिस्थिती सुधारेल, असा दावा नोबेल पुरस्कार विजेते मायकल लॅविट ‘लॉस एंजिल्स टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत केला.
देशात सातत्याने अशा घटना घडूनही त्याविषयी राजकीय पक्ष, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी काही बोलत नाहीत कि अशांना घरातच रहाण्याचे आवाहन करत नाहीत कि नियमांचे पालन करण्यासही सांगत नाहीत, हे लक्षात घ्या !
कोरोनामुळे देशभरात दळणवळण बंदी केल्यानंतर काही जणांचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत पोलिसांकडून कायदा सुव्यवस्था राखण्यासह गरजू व्यक्तींना साहाय्य करण्यात येत असल्याचे दिसत आहे. उत्तर-पूर्व देहलीचे पोलीस उपायुक्त विजयंता आर्या आणि त्यांच्या पथकाने येथील मजिलीस पार्क…