गुंड गजा मारणेच्या मुळशीतील फार्म हाऊसवर पोलिसांची धाड
कुख्यात गुंड गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांवर आतापर्यंत पुणे, पिंपरी चिंचवड आणि खालापूर येथील पोलीस ठाण्यांत ६ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
कुख्यात गुंड गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांवर आतापर्यंत पुणे, पिंपरी चिंचवड आणि खालापूर येथील पोलीस ठाण्यांत ६ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मार्पण दिन आणि संस्थेच्या जम्मू शाखा स्थापनादिनाचे औचित्य साधून ‘सिंधु नदी से सिंधु सागर तक स्वातंत्र्यविराेंं की बात…’ या कार्यक्रमाचे आयोजन २६ फेब्रुवारी या दिवशी दुपारी २.३० वाजता करण्यात आले आहे.
सांस्कृतिक मंत्रालय मंत्री तथा राज्यमंत्री किंवा राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून वैदिक, वैष्णव, शाक्त किंवा शैव परंपरेतील सन्माननीय व्यक्तीची नियुक्ती करावी, अशी मागणी साधू-महंतांनी राज्यपालांकडे केली आहे.
विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १ ते १० मार्च या कालावधीत होणार आहे. ८ मार्च या दिवशी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असून ९ आणि १० मार्च या दिवशी अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे. त्यानंतर अधिवेशन समाप्त होईल.
पत्नी म्हणजे एखादी मालमत्ता किंवा वस्तू नाही. घरातील सर्व कामांची अपेक्षा पत्नीकडून करणे चूक आहे. गृहिणीकडूनच घरातील सर्व प्रकारच्या कामांची अपेक्षा केली जाते. ही पती-पत्नीच्या नात्यांमधील असमानता आहे. कोणतेही लग्न हे समानतेच्या तत्त्वावर आधारलेले आहे.
कोरोना पडताळणी अहवाल असल्याविना कर्नाटकात महाराष्ट्रातील बस प्रवाशांना प्रवेश रहित करण्यात आला आहे; परंतु कर्नाटकातील बसगाड्यांनी महाराष्ट्र हद्दीत प्रवेश करत पुण्यापर्यंत बस फेर्या चालवल्या आहेत.
१ एप्रिलपासून प्रारंभ होणार्या कुंभमेळ्यासाठी येणार्या संतांनाही ३ दिवस आधी कोरोना चाचणीचा नकारात्मक (निगेटिव्ह) अहवाल सादर करावा लागणार आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यात सध्याचा कोरोनाचा विषाणू मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरवत असून नागरिकांचा हलगर्जीपणाही त्यासाठी कारणीभूत ठरत आहे, असे मत आरोग्य उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी २४ फेब्रुवारी या दिवशी येथे एका वृत्तवाहिनीशी बोलतांना व्यक्त केले.
पाकमध्ये धर्मांधांच्या दहशतीखाली वावरत असूनही तेथील हिंदू सत्ताधारी पक्षाच्या खासदाराला क्षमायाचना करण्यास भाग पाडतात, हे कौतुकास्पद आहे.
गोवंश हत्याबंदी कायदा असूनही गोवंश हत्या थांबलेली नाही ! माता म्हणून पूजल्या जाणार्या गोमातेचे रक्षण कायमचे होण्यासाठी हिंदूंचे राष्ट्र निर्माण व्हावे, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !