हिंसाचारासाठी चिथावणी दिल्यावरून ब्रिटनमधील ‘खालसा टीव्ही’ वाहिनीला ५० लाख रुपयांचा दंड !
ब्रिटनमध्ये चुकीचे आणि समाजविघातक प्रसारण करणार्या वाहिन्यांवर कारवाई होते. भारताने यातून बोध घेणे आवश्यक !
ब्रिटनमध्ये चुकीचे आणि समाजविघातक प्रसारण करणार्या वाहिन्यांवर कारवाई होते. भारताने यातून बोध घेणे आवश्यक !
‘कोरोनाची लागण ५ वर्षांपूर्वी झाली असती, तर त्यावरील औषध इतक्या लवकर बनवणे शक्य नव्हते,’
असा संघर्ष झाल्याविना भारताला आणि जगाला शांतता लाभणार नाही, हीसुद्धा वस्तूस्थिती आहे !
भारत सरकारने या न्यायाधिकरणाच्या आदेशाचे पालन न केल्यास भारताची विमाने आणि जहाजे कह्यात घेतली जाऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले.
खलिस्तानी जगात सर्वत्र पसरले असून त्यांचा भारताला धोका आहे. ‘हा आतंकवाद मूळापासून नष्ट न केल्यास तो अधिकाधिक उग्र रूप धारण करणार’, हे लक्षात घेऊन भारत सरकारने पावले उचलावीत !
युद्धखोर शी जिनपिंग यांच्या तोंडी अशी वाक्ये शोभत नाहीत. विस्तारवादी आणि २० हून अधिक देशांशी सीमावाद उकरून काढणार्या चीनने आधी त्याची युद्धखोर नीती बंद करावी आणि मग जगाला उपदेश करावा !
जॅकेटमधील बॉम्बचा स्फोट होऊन या आतंकवाद्यासमवेत तेथे उपस्थित असणारे अन्य ४ आतंकवादीही ठार झाले.
भारताच्या चुकीच्या मानचित्राला ब्रिटनमधील खासदार विरोध करतो; मात्र भारत सरकार आणि भारतातील खासदार विरोध करत नाहीत, हे लज्जास्पद !
भारतात ‘खालसा एड’ या संघटनेवर खलिस्तानी आतंकवाद्यांना साहाय्य करण्याचा आरोप आहे.
रशियामध्ये पुरो(अधो)गामी, तसेच अंनिससारखी संघटना आणि स्वतःला अधिक बुद्धीप्रामाण्यवादी समजणारे नाहीत, हे पुतिन यांचे भाग्यच म्हणावे लागेल ! अन्यथा त्यांना या स्नानावरून ‘सनातनी’ ठरवण्यात आले असते !