असा संघर्ष झाल्याविना भारताला आणि जगाला शांतता लाभणार नाही, हीसुद्धा वस्तूस्थिती आहे !

जिनेव्हा (स्वित्झर्लंड) – भारत आणि पाक यांच्यात सैनिकी संघर्ष झाल्यास तो संपूर्ण जगासाठी विनाशकारी ठरू शकतो, अशी चेतावणी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस एंतोनिया गुटरेस यांनी दिली आहे. काश्मीरमधील परिस्थितीविषयी पाकच्या पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना ते बोलत होते.
Any military confrontation between #India, Pak would be disaster of unmitigated proportion: #UN chief#Pakistan #MilitaryConfrontationhttps://t.co/jf3juQuCud pic.twitter.com/wqJ2AEkqBs
— World News Network (@worldnewsdotcom) January 29, 2021
गुटरेस म्हणाले की,
१. नियंत्रणरेषेवर तणाव न्यून होणे आवश्यक आहे. दोन्ही देशांनी एकत्र येऊन देशांतील समस्यांविषयी चर्चा करून त्या सोडवण्यावर भर दिला पाहिजे.
२. माझ्या मते दोन्ही देशांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. मानवाधिकारांचेही संरक्षण आणि सन्मान झाला पाहिजे. सध्या काही गोष्टी अतिशय सकारात्मकपणे पुढे जात आहेत. अशा अनेक समस्या आहेत, ज्यांचा तोडगा सैनिकी कारवाईने करता येणार नाही.
Arunachal Pradesh Intrusion : चीन सैन्याने अरुणाचल प्रदेशामध्ये घुसखोरी करून भूमी बळकावली ! – आदिवासी समुदायाचा दावा
Sarla Bhatt Murder : काश्मीरमध्ये सरला भट्ट हत्येप्रकरणी ३६ वर्षांनंतर आतंकवाद्यांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) !
विवाहासाठी मुसलमान युवतीकडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव; हिंदु युवकाची आत्महत्या !
निजामाबाद (तेलंगाणा) येथील शाळेत हिंदु विद्यार्थ्यांना उर्दू आणि कलमा शिकवण्याचा विरोध
Kota Conversion Racket : कोटा (राजस्थान) येथे हिंदु महिलांचे धर्मांतर आणि लैंगिक शोषण होत असल्याचे उघड
कराचीमधील आक्रमणामागे हात असल्याचा आरोप भारताने फेटाळला !