(म्हणे) ‘भारत-अमेरिका शस्त्रास्त्र करार आमच्या सुरक्षेसाठी धोकादायक !’ – पाकिस्तान
चोराच्या उलट्या बोंबा ! आशिया खंडात अस्थिरता भारतामुळे नव्हे, तर पाकमुळे वाढते, हे त्याने लक्षात घ्यावे !
चोराच्या उलट्या बोंबा ! आशिया खंडात अस्थिरता भारतामुळे नव्हे, तर पाकमुळे वाढते, हे त्याने लक्षात घ्यावे !
भारत हा असा देश आहे, जो विदेशी आस्थापनांना भारतात काम करण्यास प्रोत्साहित करतो. आमचे खास मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’चा (केंद्र सरकारची एक योजना) प्रारंभ काही वर्षांपूर्वी केला होता.
अशा घटना घडणे पोलिसांना लज्जास्पद ! पोलीस अशा घटनांची पाळेमुळे शोधून संबंधितांवर कठोर कारवाई करत नसल्यानेच धर्मांधांचे फावत आहे !
तृणमूल काँग्रेस सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणे, हाच बंगालमधील या घटनांवरील एकमेव उपाय ! अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या हत्या भाजप सरकारच्या राज्यांत झाल्या असत्या, तर त्यांनी आकाशपाताळ एक केले असते !
वासनांधांपासून महिलांना स्वत:चे रक्षण करता येण्यासाठी आता सरकारनेच महिलांना स्वसंरक्षण प्रशिक्षण दिले पाहिजे. यासह वासनांधांवर वचक बसेल अशी कारवाई केली पाहिजे !
दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असणार्या पाकचे असेच दिवस येणार आहेत, याच आश्चर्य ते काय ?
मंडळाने म्हटले आहे, ‘ही अफवा आहे. ट्रेलरला प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया चालू आहे.
मद्रास उच्च न्यायालयाने एका मंदिराच्या मार्गावरील नमाजपठणावर बंदी घालण्याची मागणी फेटाळली ! यावर हिंदूंनी या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी, असेच भाविकांना वाटेल !
दंड वाढवूनही नागरिक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत, याचाच अर्थ नागरिकांमध्ये नीतीमत्ता नाही. त्यामुळे शालेय शिक्षणापासूनच नीतीमूल्यांचे शिक्षण आणि साधना शिकवणे आवश्यक !
एका शिक्षकाचे म्हणणे होते, ‘‘मुलांच्या भवितव्यापेक्षा या विज्ञापनांतून मिळणारी रक्कम मोठी नाही‘‘. याचप्रमाणे कॅसिनो जुगार आणि सनबर्न संगीत महोत्सव यांमुळे होणारी भावी पिढीची हानी पहाता त्यातून मिळणार्या महसुलाला काहीच किंमत नाही !