टोलनाक्यावरील कर्मचार्याला ट्रकचालकाने १२ कि.मी. फरफटत नेले !
पथकर नाक्यावरील कर्मचार्याला फरफटत नेणे हे कायदा-सुव्यवस्थेचा धाक नसल्याचे उदाहरण !
पथकर नाक्यावरील कर्मचार्याला फरफटत नेणे हे कायदा-सुव्यवस्थेचा धाक नसल्याचे उदाहरण !
संमत निधीचा विकासकामांसाठी वापर होत नसेल, तर निधी का घेण्यात येत आहे ? यासाठी संबंधितांची चौकशी करून कारवाई करणे आवश्यक आहे.
यापैकी २ मुलांना वाचवण्यात आले असून ३ मुले बेपत्ता आहेत. त्यांचा युद्धपातळीवर शोध चालू आहे. ही सर्व मुले १२ ते १६ वर्षे वयोगटातील होती.
गायीच्या दुधाला प्रतिलिटर किमान ३४ रुपयांचा दर देण्यात येणार आहे, असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. दुधाला किमान भाव मिळावा, दुधाच्या खरेदी दरात कपात होऊन दूध उत्पादक शेतकर्यांची आर्थिक हानी होऊ नये, या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला १६ जुलै या दिवशी सत्ताधारी पक्षाकडून सह्याद्री अतिथीगृह येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे प्रस्तावित मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसंदर्भात साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली ६ सदस्यांची समिती स्थापन केली आहे.
या वेळी कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज्चे संस्थापक तसेच बळीराज सेनेचे अध्यक्ष श्री. अशोकदादा वालम यांना सनातन संस्थेच्या वतीने ‘हलाल जिहाद’ ग्रंथ भेट देण्यात आला.
फिरते हौद, मूर्ती संकलन केंद्र, दान केंद्र यांसारख्या अशास्त्रीय गोष्टींवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यापेक्षा पालिकेने भक्तांना वहात्या पाण्यात मूर्ती विसर्जनास प्रोत्साहन दिल्यास श्री गणेशाची कृपा होईल !
शिवभक्तांची ठिकठिकाणी रहाण्याच्या सुसज्ज व्यवस्थेसह विकास आराखडा तातडीने मार्गी लावला जाईल, अशी माहिती शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.
छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी ‘लँड जिहाद’द्वारे हडपणारा ‘वक्फ’चा काळा कायदा रहित करण्यात यावा, अशी मागणी सोलापूर, लातूर, बीड आणि तुळजापूर (जिल्हा सोलापूर) येथे झालेल्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनां’त करण्यात आली.