३१ वर्षांपूर्वी धाडीच्या नावाखाली अन्याय आणि बलात्कार करणार्‍या तमिळनाडूतील २१५ अधिकार्‍यांना शिक्षा

अधिकाराचा अशा प्रकारे अपवापर करणार्‍यांना आजन्म कारागृहात टाकण्याचीच शिक्षा करणे आवश्यक होते ! बलात्कार आणि अत्याचार केल्याच्या प्रकरणात ३१ वर्षांनी मिळालेला न्याय हा अन्यायच !

माझ्या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीच्या प्रमाणपत्रासाठी साडेसहा लाख रुपयांची लाच द्यावी लागली ! – विशाल, तमिळ अभिनेते

‘हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍या चित्रपटांना या मंडळाकडून प्रमाणपत्र दिले जाते आणि त्याला हिंदूंनी विरोध केल्यावर त्याची नोंदही घेतली जात नाही, त्या वेळीही अशीच लाच घेऊन हे चित्रपट संमत केले जातात का ?’, असा प्रश्‍न आता उपस्थित होतो !

पुद्दुचेरीतील भाजपच्या २ आमदारांनी बळकावलेली मंदिराची भूमी परत द्यावी ! – मद्रास उच्च न्यायालय

हिंदूंच्या मंदिरांची भूमी ख्रिस्ती लोकप्रतिनिधी बळकावतात, हे लक्षात घ्या ! अशांवर तात्काळ गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबणे आवश्यक आहे !

(म्हणे) ‘सनातन धर्मावर बोलल्यामुळे एका मुलाला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे !’ – अभिनेते कमल हासन

उदयनिधी यांनी जाणीवपूर्वक सनातन धर्माला नष्ट करण्याची भाषा केल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे, याकडे कमल हासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत !

राष्ट्रपती विधवा आणि आदिवासी असल्याने त्यांना संसदेच्या उद्घाटनाला न बोलावणे, हा सनातन धर्म आहे का ? – उदयनिधी स्टॅलिन

प्रत्येक गोष्टीला सनातन धर्माशी जोडण्याचा प्रयत्न करणार्‍या उदयनिधी यांना सनातन धर्मद्वेषाची काविळ झाली आहे, असेच यातून दिसून येते !

(म्‍हणे) ‘सनातन धर्म नष्‍ट केला, तर अस्‍पृश्‍यता आपोआप नष्‍ट होईल !

जातींमुळे होणारे भेदभाव संपवण्‍यासाठीच सनातन धर्म नष्‍ट केला पाहिजे. जर सनातन नष्‍ट झाले, तर अस्‍पृश्‍यताही नष्‍ट होईल, असे पुन्‍हा एकदा सनातन धर्मविरोधी विधान राज्‍याचे मुख्‍यमंत्री एम्.के. स्‍टॅलिन यांचे पुत्र आणि क्रीडामंत्री उदयनिधी यांनी केले. ते राज्‍यपाल आर्.एन्. रवि यांच्‍या विधानावर प्रत्‍युत्तर देतांना बोलत होते.

तमिळनाडूमध्ये ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या श्री गणेशमूर्ती बनवण्यावर बंदी कायम ! – सर्वोच्च न्यायालय

तमिळनाडू राज्यामध्ये ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या श्री गणेशमूर्ती बनवण्यावर बंदी कायम असणार आहे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. मद्रास उच्च न्यायालयाने यापूर्वी यावर बंदी घातली होती. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

सनातन धर्म नष्‍ट करणे, म्‍हणजे कर्तव्‍ये नष्‍ट करणे !

सनातन धर्म शाश्‍वत कर्तव्‍यांचा समूह आहे. यात देश, राजा, माता, पिता आणि गुरु यांच्‍याप्रती कर्तव्‍य, तसेच गरीबांच्‍या सेवेसमवेत अन्‍य कर्तव्‍ये यांचाही समावेश आहे. यामुळे सनातन धर्म नष्‍ट करणे, म्‍हणजे कर्तव्‍ये नष्‍ट करणे आहे, असे मत मद्रास उच्‍च न्‍यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करतांना व्‍यक्‍त केले.

तमिळनाडूमध्ये काही श्री गणेशमूर्ती शाळांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठोकले टाळे !

सनातन धर्माला संपवण्याचे ध्येय बाळगणार्‍या तमिळनाडूतील द्रमुक सरकारकडून प्रदूषण नियंत्रणाच्या नावाखाली जाणीवपूर्वक अशी कारवाई होत असेल, तर त्यात आश्‍चर्य वाटण्यासारखे काही नाही !

‘इंडिया’ आघाडीची स्थापना सनातन धर्माला नष्ट करण्यासाठीच झाली !

द्रमुक सनातनद्वेषी असून त्याचा जन्मच सनातनद्वेषातून झाला आहे, हे जगजाहीर आहे. अशा आघाडीलाच सनातन धर्मीय आगामी निवडणुकांमध्ये राजकीयदृष्ट्या नष्ट करतील यात शंका नाही ! सनातनला संपवण्याची भाषा करणारे स्वतः संपतात, हे पुन्हा एकदा सिद्ध होईल !