उदयपूर (राजस्थान) येथे ग्रामविकास अधिकारी अजमल खान याच्याकडून हिंदु महिलेवर बलात्कार आणि धर्मांतर

अशांना बडतर्फ करून आजन्म कारागृहात टाकण्याची शिक्षा सरकारने केली पाहिजे.

पाकिस्तानी शरणार्थी हिंदूंची घरे जोधपूर प्रशासनाने पाडली !

राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने पाकमधून जीव वाचवून भारतात आलेल्या शरणार्थीं हिंदूंना ते दुसर्‍या पाकिस्तानी राजवटीत असल्यासारखेच वाटत असेल !

टोंक (राजस्थान) येथे सशस्त्र धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंवर क्षुल्लक कारणांवरून आक्रमण : १९ हिंदू घायाळ

राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने तेथे पाकिस्तानी राजवट असल्याचेच अशा घटनांवरून लक्षात येते !

जयपूर (राजस्थान) येथे ईदच्या दिवशी रस्ता बंद करून नमाजपठण !

काँग्रेसच्या राज्यात जनतेला वेठीस धरणारे मुसलमान आणि त्याविषयी मूक साक्षीदार बनलेले पोलीस आणि प्रशासन ! याविषयी कोणताही ढोंगी निधर्मीवादी आणि कायदाप्रेमी राजकीय पक्ष तोंड उघडणार नाही !

भरतपूर (राजस्थान) येथे महाराज सूरजमल आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे बसवण्याच्या वादातून हिंसाचार

कुम्हेर चौकात महाराजा सूरजमल, बल्लारा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नगर चौकात भगवान परशुराम यांचा पुतळा बसवण्यात येणार होता.

काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांचे स्वपक्षाच्या सरकारविरोधात उपोषण

फलकांवर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची छायाचित्रे नव्हती !

मुख्यमंत्री गेहलोत भ्रष्टाचारी भाजपवाल्यांना पाठीशी घालत आहेत ! – काँग्रेसला घरचा आहेर

काँग्रेस सरकार भ्रष्टाचार्‍यांच्या नेहमीच पाठीशी असते, हे बोफोर्स, २-जी, कोळसा, राष्ट्रकुल, आदर्श अशा अनेक घोटाळ्यांत दिसून आले आहे. त्याविषयी सचिन पायलट आणि अन्य काँग्रेसी कधी तोंड उघडत नाहीत !

हिंदूंच्या संतांचे कार्य ख्रिस्ती मिशनरींपेक्षा अधिक ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा संगमच्या ३ दिवसांच्या चिंतन शिबिरात ते बोलत होते.

उदयपूर (राजस्थान) जिल्ह्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी धार्मिक झेंडे लावण्यावर बंदी

राजस्थानच्या काँग्रेस सरकारच्या राज्यातील तुघलकी निर्णय !  भारतात प्रत्येकाला धर्मस्वातंत्र्य असतांना अशा प्रकारची बंदी कशी काय घातली जाऊ शकते ?

(म्हणे) ‘हिंदु राष्ट्राच्या वातावरणामुळेत खलिस्तानी अमृतपाल खलिस्तानची मागणी करण्याचे धाडस करतो !’ – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत

खलिस्तानी आतंकवादी भिंद्रनवाले याला मोठे करण्याचे राष्ट्रघातकी काम काँग्रेसने केले होते. गहलोत या माध्यमातून एकप्रकारे अमृतपालच्या कृत्याचे समर्थनच करत आहेत !