कुंभलगडावर अजान देण्‍याच्‍या अनुमतीमुळे मेवाडच्‍या शौर्याचा अवमान ! – भाजपचे आमदार

जिल्‍ह्यातील ऐतिहासिक कुंभलगड किल्‍ल्‍यावर मुसलमानांना अजान देण्‍याची अनुमती देण्‍यात आली.

जयपूर जिल्ह्यात नववर्षानिमित्त झालेल्या वाहनफेरीवर धर्मांध मुसलमानांकडून दगडफेक !

हिंदुद्रोही काँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थानमध्ये यापेक्षा वेगळे काय होणार ? हे रोखण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटनाला पर्याय नाही !

अजमेर दर्ग्याला मिळणार्‍या अर्पणामध्ये भ्रष्टाचार ! – सेवेकरी

हिंदूंच्या मंदिरांचे सरसकट सरकारीकरण करणारी सर्वपक्षीय सरकारे अशा दर्ग्यांचे सरकारीकरण करण्याचे धाडस दाखवतील का ?

राजस्‍थानमधील श्री रजपूत करणी सेनेचे संस्‍थापक लोकेंद्रसिंह कालवी यांचे निधन

राजस्‍थानमधील श्री रजपूत करणी सेनेचे संस्‍थापक लोकेंद्रसिंह कालवी (वय ६८ वर्षे) यांचे १३ मार्चला एस्.एम्.एस्. रुग्‍णालयामध्‍ये हृदयविकाराच्‍या धक्‍क्‍याने निधन झाले. जून २०२२ मध्‍ये त्‍यांना ‘ब्रेन स्‍ट्रोक’ झाल्‍यामुळे त्‍यांच्‍यावर रुग्‍णालयात उपचार चालू होते.

(म्हणे) ‘पंतप्रधान मोदी यांना राजकीयदृष्ट्या संपवले, तर भारताची भरभराट होईल !’ – काँग्रेसचे नेते  सुखजिंदर सिंह रंधावा यांचा हास्यास्पद दावा !

जनतेने काँग्रेसलाच संपवण्याच्या स्थितीत आणल्यामुळे गेल्या ९ वर्षांत भारताची भरभराट होत आहे. काँग्रेस पूर्णपणे संपली की, देशाची प्रचंड भरभराटच होईल !

राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात होळीच्या पार्श्‍वभूमीवर जमावबंदी आदेश लागू

काँग्रेसचे राज्य म्हणजे पाकिस्तानी राजवट ! आणखी किती दिवस हिंदू राजस्थानमध्ये काँग्रेसला राज्य करू देणार आहेत ? अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी कधी अशी बंदी घातली जाते का ?

कुत्र्याने बाळाला रुग्‍णालयातून नेऊन फाडून खाल्ले !

राज्‍यातील सिरोही येथे एका भटक्‍या कुत्र्याने तेथील रुग्‍णालयात असलेल्‍या एका मासाच्‍या बाळाला फाडून खाल्‍ल्‍याची भयावह घटना नुकतीच घडली. मूल त्‍याच्‍या आईसह रुग्‍णालयात निजले होते. तेव्‍हा कुत्र्याने त्‍याला तोंडात धरून नेले.

उदयपूर (राजस्थान) येथे भगवान परशुरामाच्या मूर्तीची तोडफोड !

हिंदूंनो, राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने हिंदु धर्मावर आघात करणार्‍या आरोपींवर कदापि कारवाई होणार नाही, या निश्‍चिती बाळगी आणि अशा काँग्रेसला राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी हिंदूऐक्याची वज्रमूठ सिद्ध करा !

राजस्थानमधील भाजपच्या माजी आमदाराला २० वर्षांपूर्वीच्या बलात्काराच्या प्रकरणी १० वर्षांचा कारावास

एका गुन्ह्यावर निकाल देण्यास २० वर्षे लागत असतील, तर तो न्याय म्हणायचा का ?

कनिष्ठ न्यायालयाने ४४ वर्षांपूर्वी लाचेच्या प्रकरणी दोषी ठरवलेल्या लिपिकाला राजस्थान उच्च न्यायालयाने निर्दोष ठरवले !

न्यायालयाने म्हटले की, आरोपीने लाच मागितली होती, हे सिद्ध करण्यास फिर्यादी पक्ष अपयशी ठरला आहे. केवळ पैशांची वसुली म्हणजे लाच मागण्याचा आधार होऊ शकत नाही.