(म्हणे) ‘मुलगी ही अशी गोष्ट आहे की, विश्वामित्रासारख्याचाही पाय घसरू शकतो !’ – सरवर चिश्ती
अजमेर दर्ग्याच्या सेवेकर्यांच्या संघटनेचे सचिव सरवर चिश्ती यांचे ‘अजमेर ९२’ चित्रपटाचा विरोध करतांना संतापजनक विधान !
अजमेर दर्ग्याच्या सेवेकर्यांच्या संघटनेचे सचिव सरवर चिश्ती यांचे ‘अजमेर ९२’ चित्रपटाचा विरोध करतांना संतापजनक विधान !
अशांना फाशीची शिक्षा देण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत ! काँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थानातील अशा घटनांवर महिलांच्या कैवारी असल्याचे सांगणार्या प्रियांका गांधी वढेरा गप्प का ?
देशात धर्मांध मुसलमानांनी केलेल्या हिंदूंवरील अत्याचारांच्या घटना आता जगासमोर मांडण्यात येऊ लागल्यावर त्यांना मिरच्या झोंबणे अपेक्षित आहे आणि त्यातूनच ते अशा प्रकारची मागणी करत आहेत !
अशा धमकीनंतर प्रत्यक्षात तरुणींच्या हत्यांच्या घटना घडलेल्या असल्याने अशा आरोपींनी प्रत्यक्ष कृती केली नसली, तरी त्यांना जन्मठेपेसारखी कठोर शिक्षा करण्याची तरतूद करणे आवश्यक आहे !
सरकारच्या योजना भवनाच्या तळघरामध्ये माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या कपटात ठेवण्यात आलेली २ कोटी ३१ लाख रुपयांची बेहिशोबी रोकड आणि १ किलो सोने सापडले आहे.
राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने आणि फरीद कुरेश हे काँग्रेसचे नगरसेवक असल्याने पलायनाचे वृत्त खरेच आहे, असेच हिंदूंना वाटते ! काँग्रेस म्हणजे हिंदुद्वेष !
केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी कायदा मंत्रालयाची सूत्रे हाती घेतल्यावर ‘कामाचा प्राधान्यक्रम काय असेल ?’, यावर बोलतांना दिली.
तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक ‘व्हर्च्युअल कोर्ट्स’च्या म्हणजेच ऑनलाईनच्या माध्यमातून न्यायालये चालवण्याच्या पद्धतींचे संचालन केले जाईल. यामुळे खटल्यांच्या गतीमान निपटार्यासाठी प्रयत्न होतील.
हिंदूंवर मग ते भारतातील असोत कि पाकिस्तानातून आलेले असोत, त्यांच्यावर कारवाई करण्याचे प्रशासनाचे धाडस होणार नाही, असे संघटन हिंदूंनी निर्माण करण्याची आवश्यकता आहे !
मुलांना साधना न शिकवल्याचाच हा परिणाम आहे ! आताच्या शिक्षणामुळे आनंद आणि मानसिक शांतता न मिळता मानसिक ताण मिळून त्यामुळे शारीरिक व्याधी निर्माण होत आहेत.