रत्नागिरी जिल्ह्यात ८ फेब्रुवारीपर्यंत मनाई आदेश
रत्नागिरी ८ फेब्रुवारीपर्यंत कालावधीत मनाई आदेश लागू केला आहे. या कालावधीत व्यक्ती, संस्था, संघटना यांनी आंदोलनासारखे प्रकार करू नयेत.
रत्नागिरी ८ फेब्रुवारीपर्यंत कालावधीत मनाई आदेश लागू केला आहे. या कालावधीत व्यक्ती, संस्था, संघटना यांनी आंदोलनासारखे प्रकार करू नयेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांशी संवाद साधतांना इतक्या मोठ्या संख्येने युवकांशी संवाद साधणारा जगातील पहिलाच कार्यक्रम असल्याचे नमूद करत युवाशक्तीची जाणीव करून दिली.
राज्यातील दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमी २६ जानेवारी या दिवशी गड-दुर्ग यांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून भगवा आणि तिरंगा ध्वज फडकावणार आहेत.
संशयितांना जोपर्यंत पोलीस अटक करत नाहीत तोपर्यंत आम्ही हटणार नाही, असा पावित्रा हिंदूंनी घेतला. पोलिसांनी दोषीवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.सी. बिराजदार यांच्या न्यायालयामध्ये हे आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले आहे.
वारंवार घडणार्या अशा घटनांतून मुसलमान मुलांसमोर इस्लामी आक्रमकांचे उदात्तीकरण केले जाऊन त्यांनी केलेल्या कृत्यांना ‘क्रांतीकारी’ नि ‘आदर्श’ ठरवले जाते, हेच लक्षात येते. तसेच अशा मुलांकरवी कोण अशा कृती करवून घेतो, याचा तपासही व्हायला हवा !
सर्व यंत्रणा हाताशी असणार्या पोलिसांनी खरेतर अशा अमली पदार्थ विक्रेत्यांवर आधीच कारवाई करणे अपेक्षित होते. आता या चर्चासत्रानंतर या तस्करांच्या विरोधात केव्हापर्यंत कारवाई करणार, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे !
भारतात बंदी असलेल्या आतंकवादी संघटनांशी संबंधित असलेल्या हुजेफ अब्दुल अजीज शेख याला आतंकवादविरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्यावर बंदी असलेल्या संघटनांना पैसे पुरवल्याचा आरोप आहे. अनेक खासगी आस्थापनांत त्याची भागीदारी आहे.
‘श्रीरामचंद्र देव ट्रस्ट’ आणि ‘प.पू.भक्तराज महाराज समाधी ट्रस्ट’ अन् समस्त कांदळी ग्रामस्थ यांनी या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये काकड आरती, अभिषेक, भजन, प्रवचन अशा विविध कार्यक्रमांचा समावेश होता. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
भगवान विष्णूला आवडणार्या फुलांमध्ये पारिजातकाचा समावेश आहे. ‘पारिजात’ हे फूल समुद्र मंथनातून निघालेल्या १४ रत्नांपैकी एक आहे’, असे म्हटले जाते. या फुलाचा सुगंध प्रभु श्रीरामालाही प्रिय आहे;