मध्यप्रदेशात हनुमानाच्या मूर्तीची विटंबना करणार्या अमजद खान याचे घर बुलडोझरने पाडले !
घर बेकायदेशीर असल्याने प्रशासनाने केली कारवाई !
रासुका लावण्याची हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी !
घर बेकायदेशीर असल्याने प्रशासनाने केली कारवाई !
रासुका लावण्याची हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी !
अशा प्रकारे देशभरात मिशनरी संस्था हिंदूंच्या अडचणींचा अपलाभ उठवून त्यांना प्रलोभने देत आहेत आणि त्यांचे धर्मांतर करत आहेत. यासाठी आता कठोर राष्ट्रव्यापी धर्मांतरविरोधी कायदाच आवश्यक आहे, हे केंद्र सरकार कधी लक्षात घेणार ?
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने भोपाळ (मध्यप्रदेश) येथे ‘सी-२०’ परिषदेत संशोधनाची माहिती सादर !
कथित ध्वनीप्रदूषणावरून मंदिराला नोटीस बजावणारे प्रशासन कधी मशिदींवरील भोंग्यांमुळे दिवसांतून ५ वेळा होणार्या ध्वनीप्रदूषणासाठी नोटीस बजावते का ?
जमावाने ‘पोलिसांनी यादव यांच्यावर कारवाई न करता त्यांना सोडून दिले’, असा आरोप केला. जमाव हिंसक होत आहे, हे लक्षात येताच पोलिसांनी लाठीमार केला.
या ठिकाणी बाँब बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात येत होते. इम्रान आणि त्याचे साथीदार आतंकवादी कट रचण्यासाठी या ठिकाणाचा वापर करत होते. जयपूर येथे घातपात करण्याचा इम्रान याच्यावर आरोप आहे.
उज्जैन येथे भगवान महाकालच्या यात्रेच्या वेळी छतावरून यात्रेकरूंवर थुंकणार्या तिघांच्या घरावर प्रशासनाकडून बुलडोझर चालवण्यात आला. १७ जुलै या दिवशी येथील खार कुआ भागात ही घटना घडली होती.
हिंदूंच्या धार्मिक यात्रांत अशा प्रकारची कृत्ये करण्याचे धाडस होणे बहुसंख्य हिंदूंना लज्जास्पद !
मध्यप्रदेशातील बीना येथे ‘वन्दे भारत’ या एक्सप्रेसच्या सी-१४ या डब्याला आग लागली. प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार बॅटरीला आग लागली होती. या डब्यातील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आल्यानंतर काही वेळातच ही आग विझवण्यात आली.
देशात काही ठिकाणी भगवे कपडे परिधान करून आणि केस, दाढी वाढवून काही मुसलमान साधू बनवून पैसे उकळतांना पकडले गेले आहेत. धर्मांधांनी आता हा ‘साधू जिहाद’ चालू केला आहे का ?, अशी शंका येते !