जम्मू-काश्मीरमध्ये २४ घंट्यांत ७ आतंकवादी ठार
आतंकवाद्याची समस्या समूळ नष्ट करण्यासाठी जिहादी आतंकवादाचा निर्माता असलेल्या पाकिस्तानला नष्ट करावे लागेल !
आतंकवाद्याची समस्या समूळ नष्ट करण्यासाठी जिहादी आतंकवादाचा निर्माता असलेल्या पाकिस्तानला नष्ट करावे लागेल !
काश्मीरमधील जिहादी आतंकवाद मुळासह नष्ट करण्यासाठी कठोर निर्णय घेणे आवश्यक !
जम्मू-काश्मीर प्रशासनाने बंदी घालण्यात आलेली जिहादी आतंकवादी संघटना ‘जमात-ए-इस्लामी’शी संबंधित असलेल्या ‘फलाह-ए-आम ट्रस्ट’कडून चालवण्यात येणार्या सर्व शाळा बंद करण्याचा आदेश दिला आहे.
या वर्षातच सुरक्षादलांनी १०० आतंकवाद्यांना ठार केले, त्यांपैकी मे मासातच २८ आतंकवादी मारले गेले आहेत. त्यामुळे केवळ आतंकवाद्यांना ठार करून आतंकवाद संपणार नाही, तर तो जिहादसारख्या मूळ विचारांना नष्ट करूनच संपवावा लागणार !
ठार झालेल्या आतंकवाद्यांच्या समवेत श्रीनगर भागातील एक स्थानिक रहिवासी असलेला आतंकवादीही होता.
याआधी जम्मू-काश्मीर पोलिसांनी ११ जून या दिवशी यूट्यूबर फैजल वानी यालाही अटक केली. त्यानेही नूपुर शर्मा यांचा शिरच्छेद करण्याचा व्हिडिओ बनवला आहे.
पुलवामा येथे ११ जूनपासून चालू झालेली चकमक १२ जूनला सकाळी संपली. यात सुरक्षादलांनी ३ आतंकवाद्यांना ठार केले. घटनास्थळावरून २ ‘एके-४७’ रायफली, एक पिस्तूल आणि दारूगोळा जप्त करण्यात आला.
अशांवर हत्येसाठी चिथावण्याचा प्रयत्न करणे अशा गुन्ह्याखालीच कारवाई झाली पाहिजे ! अशांच्या विरोधात निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी राजकीय पक्ष का बोलत नाहीत ? कि अशांना कायदा हातात घेण्याचा अधिकार आहे, असे त्यांना वाटते ?
काश्मीर खोर्यात काश्मिरी हिंदू, तसेच अन्य हिंदू यांच्या ‘लक्ष्यित हत्या’ (टार्गेट किलिंग) केल्या जात असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्या आणि खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी काश्मीर खोर्यात जाऊन पीडित हिंदु कुटुंबियांची भेट घेतली.
डोडा (जम्मू) येथील मौलानाची धमकी
अशा प्रकारची विधाने करणार्यांच्या विरोधात भारत सरकार आणि इस्लामी देश का बोलत नाहीत ?