(म्हणे) ‘नूपुर शर्मा यांच्यासारख्यांचा शिरच्छेद करू !’
डोडा (जम्मू) येथील मौलानाची धमकी
अशा प्रकारची विधाने करणार्यांच्या विरोधात भारत सरकार आणि इस्लामी देश का बोलत नाहीत ?
डोडा (जम्मू) येथील मौलानाची धमकी
अशा प्रकारची विधाने करणार्यांच्या विरोधात भारत सरकार आणि इस्लामी देश का बोलत नाहीत ?
भारताच्या वारंवार अशा कुरापती काढणार्या पाकला भारत धडा कधी शिकवणार ?
काश्मीरमध्ये हिंदूंनंतर आता त्यांची धार्मिक स्थळेही पुन्हा असुरक्षित !
काश्मीरमध्ये हिंदूंचे आणि त्यांच्या धार्मिक स्थळांचे रक्षण करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
अनंतनाग, बारामुला आणि श्रीनगरमधील छावण्यांमध्ये रहाणारी अनेक हिंदु कुटुंबांना प्रशासनाने बाहेर पडण्यास बंदी घातल्याने ती बाहेर पडू शकत नाहीत.
‘आय.एस्.आय.’कडून ‘ऑपरेशन रेड वेव्ह’ कार्यान्वित !
३४ वर्षांपूर्वीच्या ‘ऑपरेशन टुपॅक’च्या धर्तीवर षड्यंत्र !
काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांकडून सरकारी कर्मचारी असलेल्या काश्मिरी हिंदूंच्या होत असलेल्या हत्यांनंतर आता प्रशासनाने कर्मचार्यांचे सुरक्षितस्थळी स्थानांतर चालू केले आहे.
‘द काश्मीर फाइल्स’मध्ये जे पाहिले, तेच आजही चालू असतांना देशातील हिंदू का गप्प आहेत ? अशा प्रकारे निष्क्रीय रहाणे हिंदूंना लज्जासपद !
हे सरकारला लज्जास्पद ! अण्वस्त्रधारी भारतातील नागरिक मूठभर जिहादी आतंकवाद्यांमुळे पलायन करण्यास बाध्य होतात, ही भारताची जगभरात होणारी नाचक्कीच आहे. ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !
जे १९९० च्या दशकात झाले, त्याची परत पुनरावृत्ती होत आहे. काश्मीरमध्ये हिंदू कालही सुरक्षित नव्हते आणि आजही नाहीत. काश्मीरमधील हिंदूंचे संरक्षण न करणार्या पोलिसांना आणि प्रशासनाला हे लज्जास्पद !
जिहादी आतंकवादी काश्मीरमध्ये हिंदूंना प्रतिदिन वेचून ठार मारत असतांना कुठलाही राजकीय पक्ष, पुरो(अधो)गामी, साम्यवादी आदी त्याचा साधा निषेधही करत नाही, हे लक्षात घ्या !