दिवाळीला पहाटे फटाके फोडण्याला काँग्रेसचे माजी खासदार शाहिद सिद्दीकी यांचा आक्षेप !

‘वर्षातील २-३ दिवस फटाके फोडल्यावर त्याचा त्रास होतो’, असे म्हणणार्‍यांना  स्वत:च्या अजानचा दिवसातून ५ वेळा असा वर्षांतील प्रत्येक दिवस त्रास सहन करणार्‍यांविषयी सहानुभूती का वाटत नाही ?

काँग्रेससाठी आता पराभव सर्वसामान्य घटना ! – काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांची पक्ष नेतृत्वावर टीका

काँग्रेस आता भंगारात काढण्यासारखा पक्ष झाला आहे, हे त्यांच्या नेत्यांच्याही लक्षात आले आहे. त्यामुळे मोहनदास गांधी यांनी ७ दशकांपूर्वी सांगितलेली काँग्रेस विसर्जित करण्याचे मत काँग्रेसने आता स्वीकारून तिला विसर्जित करावे !

भारतात पारंपरिक भारतीय औषधांचे जागतिक केंद्र उभारणार ! – जागतिक आरोग्य संघटना

भारतीय पारंपरिक औषधांचे एक जागतिक केंद्र प्रारंभ करण्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांनी केली. भारतातच हे केंद्र स्थापन केले जाणार आहे.

देशातील घाऊक महागाईच्या दरात गेल्या ८ मासांत सर्वाधिक वाढ

देशातील ऑक्टोबर मासातील घाऊक महागाईचा दर सप्टेंबरमधील १.३२ टक्क्यांच्या तुलनेत ०.१६ टक्क्यांनी वाढून १.४८ टक्क्यांंवर पोचला आहे. गेल्या वर्षभरात सलग तिसर्‍यांदा या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे हा दर गेल्या ८ मासांतील सर्वोच्च पातळीवर पोचला आहे.

हिंदु असल्याचे सांगत मुसलमान तरुणीने हिंदु तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केला विवाह !

विवाहानंतर तरुणाचे धर्मांतर आणि सुंता ! ‘लव्ह जिहाद’चे आणखी एक रूप ! हिंदु तरुण आणि तरुणी यांना धर्मशिक्षण नसल्याने ते धर्मांधांच्या प्रेमाच्या जाळ्यात फसतात. त्यामुळे त्यांना धर्मशिक्षण देण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी प्रयत्न केला पाहिजे !

बंगालमध्ये दिवाळीत फटाके वाजवण्यावरील बंदीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

कोलकाता उच्च न्यायालयाने कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर काली पूजा, दिवाळी आणि छट पूजेच्या वेळी बंगालमध्ये सर्व प्रकारचे फटाके फोडण्यावर एका जनहित याचिकेवर सुनावणी करतांना बंदी घालण्याचा आदेश दिला होता.

वर्ष २००५ नंतर जन्म झालेल्या मुलींनाही वडिलोपार्जित संपत्तीत समान अधिकार ! – सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने ११ ऑगस्ट या दिवशी दिलेल्या महत्त्वपूर्ण निकालामध्ये ‘वर्ष २००५ नंतर जन्म झालेल्या मुलींनाही वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलांप्रमाणे समान वाटा देण्यात यावा’, असे सांगितले.

देशात तिहेरी तलाकच्या घटनांमध्ये ८२ टक्के घट ! – केंद्रीय अल्पसंख्यांकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांची माहिती

‘इतिहासात १ ऑगस्ट या दिवसाची नोंद ‘मुस्लिम महिला अधिकार दिवस’ म्हणून झाली आहे. देशात ‘मुस्लिम महिला विवाह संरक्षण कायदा’ अस्तित्वात आल्यापासून तिहेरी तलाकच्या घटनांमध्ये ८२ टक्के घट झाली असल्याची माहिती केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिली.

अफगाणी आणि रोहिंग्या मुसलमान स्वीकारत आहेत ख्रिस्ती धर्म !

भारत हा बहुसंख्य हिंदूंचा देश आहे, तर हिंदु धर्म स्वीकारून भारताचे नागरिकत्व मिळवावे, असे अफगाणी आणि रोहिंग्या मुसलमान यांना वाटले नाही, हे लक्षात घ्या ! अशांपासून भारताने सावध रहाणे आवश्यक !

कोरोनाच्या काळातही देशाचा विकास थांबला नाही ! – पंतप्रधान

मणिपूर येथे २३ जुलै या दिवशी केंद्र सरकारच्या ‘प्रत्येक घरी पाणी’, या योजनेच्या अंतर्गत पाणीपुरवठा प्रकल्पाचा पायाभरणी सोहळा पार पडला. त्या पार्श्‍वभूमीवर ते ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून बोलत होते. ‘हा प्रकल्प म्हणजे रक्षाबंधनानिमित्त बहिणींना भेट आहे’, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.