आसामच्या लोकसंख्येची धर्मनिहाय रचना पालटून वर्ष २०५० पर्यंत सत्ता मिळवण्याचा धर्मांधांचा प्रयत्न ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा
राज्यात भाजपचे सरकार असतांना धर्मांधांकडून असा प्रयत्न होणे हिंदूंना अपेक्षित नाही !
राज्यात भाजपचे सरकार असतांना धर्मांधांकडून असा प्रयत्न होणे हिंदूंना अपेक्षित नाही !
एका राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असतांना पोलीस, प्रशासन आणि सरकारी यंत्रणा काय करत होत्या ? हे अतिक्रमण वाढण्यास उत्तरदायी असणार्या सर्वांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !
सरकारी भूमीवर अतिक्रमण करून वर त्याच्या बचावासाठी पोलिसांवर धर्मांधांकडून होणारे सशस्र आक्रमण हे एक लहान युद्धच आहे, हे लक्षात घ्या ! धर्मांध अशा प्रकारे संघटित असल्याने जेथे ते पोलीस आणि प्रशासन यांना भारी पडत आहेत, तेथे हिंदूंची काय स्थिती होईल ?
देशातील एकतरी राज्य आतंकवाद किंवा नक्षलवाद यांपासून मुक्त आहे का ?
तालिबानचे समर्थन केल्यावरून आसाममधील विविध ठिकाणांहून एकूण १४ जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान नियमांचे उल्लंघन आणि सी.आर्.पी.सी.च्या विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे
अंनिसवाल्याने असे हिलींग सेंटर्स दिसत नाहीत का ?
देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे पूर्ण होत असतांना भारतात अजूनही राज्यांतील सीमावाद चालू असून त्यात पोलिसांचे नाहक बळी जाऊ देणे, हे भारताला लज्जास्पद ! यास आतापर्यंतचे शासनकर्ते उत्तरदायी आहेत, हे लक्षात घ्या !
आसाम राज्य असा कायदा करू शकते, तर केंद्रशासन आणि अन्य राज्ये यांनीही तो करावा, असे हिंदूंना वाटते !
राज्यातील ८७३ विधवांना या योजनेचा लाभ मिळू शकतो, असे एका पहाणीत आढळून आले आहे. या सर्वांना पुढील आठवड्यापर्यंत धनादेश दिले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
आसाम राज्य असा कायदा करू शकतो, तर केंद्रशासन आणि अन्य राज्ये यांनीही तो करावा, असे हिंदूंना वाटते !