५ ट्रक चालकांचा होरपळून मृत्यू
देशातील एकतरी राज्य आतंकवाद किंवा नक्षलवाद यांपासून मुक्त आहे का ?

गौहत्ती (आसाम) – आसामच्या दिमा हसाओ जिल्ह्यातील दियुंगबराजवळ आतंकवाद्यांनी ७ ट्रक पेटवले. यात ५ ट्रकचालकांचा होरपळून मृत्यू झाला. या वेळी आतंकवाद्यांनी प्रथम हवेत गोळीबार केला आणि नंतर ट्रक पेटवून दिले. या आक्रमणामागे डी.एन्.एल्.ए. (दिमासा नॅशनल लिबरेशन आर्मी) ही आतंकवादी संघटना असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस आतंकवाद्यांचा शोध घेत आहेत.
Five people were killed and one injured when suspected militants fired indiscriminately at seven trucks and later set them afire on Thursday night in Assam’s Dima Hasao district
(@utpal_parashar reports)https://t.co/Ud9srK6NXA
— Hindustan Times (@htTweets) August 27, 2021
भ्रष्ट पोलीस धर्मांध आरोपींना पाठीशी घालत आहेत ! – हिंदु संघटनांचे गंभीर आरोप
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
तुळापूर (आळंदी) येथील ‘विश्वसंस्कृती’ इमारतीतील अनधिकृत ‘प्रोजेक्ट एक्स’ मेजवानीवर पोलिसांची धाड !
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !